Saturday June 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करा ; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे नागरिकांना आवाहन

टंचाई नियोजनासाठी आढावा बैठकीत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश रत्नागिरी,: “निसर्गाने समृद्ध असलेल्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या काही गावांमध्ये

खेड रजवेल मोहल्ल्यात भीषण आग; गोठ्यातील २५ जनावरांचा होरपळून मृत्यू

खेड (प्रतिनिधी):खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला परिसरात गुरुवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत एका पशुपालकाचा गोठा जळून खाक झाला. या दुर्घटनेत गोठ्यातील

अभिजित पड्याळ आणि प्रसाद देवस्थळी यांचे भारतात आगमन; रत्नागिरीमधे स्वागताची जोरदार तयारी

रत्नागिरी :कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केलेली प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ यांचे आज सकाळी आफ्रिकेतून भारतात सुखरूप आगमन झाले. रत्नागिरी

रत्नागिरीत ‘युवा क्रांती सेना’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना

स्थानिकांच्या प्रश्नांसाठी जनआंदोलन उभारण्याची घोषणा रत्नागिर : शहरातील मारुती मंदिर परिसरातील शर्वाणी हॉलमध्ये १८ जून रोजी आयोजित एका पत्रकार परिषदेत

मुंबई रेल्वे पोलिसांच्या ‘जीवन रक्षा अभियाना’ला रत्नागिरीत उदंड प्रतिसाद

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून संकल्पनेचे कौतुक रत्नागिरी:मुंबई रेल्वे आयुक्तालय अंतर्गत गेल्या काही वर्षांत रेल्वे प्रवासादरम्यान रूळ ओलांडताना, तसेच घाईघाईत

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा जंगी गुणगौरव व सत्कार समारंभ संपन्न!

रत्नागिरी:न्यू ईरा एज्युकेशन सोसायटी संचलित ‘न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे’ येथे यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा जंगी

पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना भाजपमध्ये स्थान नाहीच

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा कडक इशारा रत्नागिरी: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरू केली असून

साडेदहा किलो ‘अंबरग्रिस’ जप्त; दोन संशयितांना अटक

खेड रेल्वे स्थानकाजवळ घटना रत्नागिरी:-दापोली कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका धाडसी कारवाईत साडेदहा किलोहून अधिक ‘अंबरग्रिस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त केली

दूषित आणि रासायनिक पाण्याबाबत युवक क्रांती सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी :  शहरातील मिरजोळे एमआयडीसी येथील काही बेजबाबदार रासायनिक कंपन्यांकडून प्रक्रिया न केलेले घातक आणि विषारी सांडपाणी चोरट्या मार्गाने स्थानिक

रविंद्रजी चव्हाण यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांसह स्वरूपानंद पतसंस्थेला सदिच्छा भेट देत ॲड. दीपक पटवर्धन यांचे केले कौतुकमिश्रित अभिनंदन.

रत्नागिरी : आ. रविंद्रजी चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरच्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यावेळी अग्रक्रमाने स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला भेट देऊन, राज्य पतसंस्था फेडरेशनवर

error: Content is protected !!