आखाती युद्धाचा मत्स्यव्यवसायाला तडाखा; डिझेल दरवाढीमुळे मच्छिमार संकटात
रत्नागिरी:-आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता कोकणच्या किनारपट्टीवर उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या घडामोडींमुळे इंधनाचे दर कडाडले
रत्नागिरी:-आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता कोकणच्या किनारपट्टीवर उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या घडामोडींमुळे इंधनाचे दर कडाडले
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल- पालकमंत्री डाॕ उदय सामंत रत्नागिरी, : पत्रकार भवनमध्ये ग्रंथालय, अभ्यासिका आणि
रत्नागिरी : कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य करता येते, हे रत्नागिरीच्या वैभवी लहू शिंदे हिने सिद्ध
गोवळकोट प्राथमिक शाळा, उक्ताड मैदानाचा समावेश चिपळूण ः गेल्या चार महिन्यात शहरातील दोन आरक्षणे रद्द करण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आले
सांडपाण्याचा टँकर आंदोलकांनी पकडला चिपळूण, ः लोटे एमआयडीसीतील वादग्रस्त ठरलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने सांडपाण्याचा एकही थेंब बाहेर जात नसल्याचा दावा
रत्नागिरी:रत्नागिरी शहरातील कीर्तीनगर परिसरात भरदिवसा चोरीची एक खळबळजनक घटना घडली आहे. दूध वितरण करण्यासाठी गेलेल्या एका व्यवसायिकाच्या गाडीतून अज्ञात चोरट्याने
वैभव खेडेकर यांचा ‘जल आंदोलनाचा’ इशारा खेड: कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या विलीनीकरणाच्या हालचालींमुळे कोकणात संतापाची लाट उसळली आहे. कोकण रेल्वे ही
चिपळूण (प्रतिनिधी): तालुक्यातील नागावे नदीपात्राजवळ असलेल्या एका भंगार प्लास्टिक साठवणुकीच्या गोदामाला सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या
रत्नागिरी:कवी केशवसुतांची जन्मभूमी आणि साहित्यिकांनी गौरवलेली कवितेची राजधानी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकामध्ये जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी
रत्नागिरी:-रत्नागिरी शहरात थकीत घरपट्टी आणि कर वसुलीसाठी नगर परिषदेने आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार सूचना देऊनही कर न