Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 निवासी प्रशिक्षण भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडळात संपन्न

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान देशभरात राबवले जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील

कोर्ले फाट्याजवळ जखमी अवस्थेत सापडलेल्या मतिमंद वृद्धाचा मृत्यू

लांजा:लांजा तालुक्यातील तेलीवाडी येथील एका ७५ वर्षीय मतिमंद वृद्धाचा रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोर्ले फाट्याजवळ जखमी

गाव विकास समिती संघटनेची नवी कार्यकारणी जाहीर

सुरेंद्र काबदुले उपाध्यक्ष तर मुझम्मील काझी यांची सरचिटणीस पदी नियुक्ती देवरुख:गाव विकास समिती संघटनेच्या कोअर कमिटीने नव्या कार्यकारिणीबाबत शिफारस केलेल्या

‘परमेश्वरी‌’ मच्छीमारी बोटीला अपघात

मंडणगडतील बाणकोट-बागमांडला येथे घडली दुर्घटना मंडणगड: समुद्रातून मासेमारी करून परतत असताना मंडणगड तालुक्यातील बाणकोट – बागमांडला सागरी महामार्गावरील पुलाच्या पिलर्सला

वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने पोलिसांच्या रडारवर

गुहागर, राजापूर आणि मंडणगडमध्ये गुन्हे दाखल रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांविरुद्ध पोलिसांनी

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यास अटक

रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणे, त्यांची वाहतूक आणि वापराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेतंर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने

करबुडे–रत्नागिरी मार्गावर दुचाकी अपघात; महिला, दुचाकीस्वार व लहान मूल जखमी

रत्नागिरी : करबुडे–रत्नागिरी मार्गावरील भावेआडोम परिसरातील धोकादायक वळणावर दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने दुचाकी थेट रस्त्यालगतच्या खड्ड्यात कातळावर आदळून भीषण अपघात झाला.

गॅस वितरणात हलगर्जीपणा केल्यास गुन्हा दाखल करुपालकमंत्री डाॕ उदय सामंत यांचा इशारा

रत्नागिरी, – जिल्ह्यातील गॅस पुरवठा आणि वितरणाबाबत निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘गॅस

मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे ९० टक्के काम पूर्ण

मार्च २०२६ पर्यंत रस्ता सज्ज होणार! रत्नागिरी : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय

वरवडे गावच्या सुपुत्राचे राष्ट्रीय स्तरावर सुवर्णयश

राष्ट्रीय न्यायशास्त्र स्पर्धेत वेद जोशी यांना न्याय शलाका सुवर्ण पदक रलागिरी तालुक्यातील वरवडे (वरचे) गावचे सुपुत्र वेद अर्पिता अश्विनीकुमार जोशी

error: Content is protected !!