Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांपर्यंत नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू – पालकमंत्री उदय सामंत

बाबासाहेबांचे मूळ गाव आंबडवे येथे जयंती सोहळा उत्साहात रत्नागिरी:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जिल्ह्यातील काना कोपऱ्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी

साठरेबांबर येथे हातभट्टीवर छापा

रत्नागिरी :तालुक्यातील साठरेबांबर येथील देवळाचा सडा येथे दारू हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत संशयिताकडे गावठी हातभट्टीची दारू सापडली. ग्रामीण

रत्नागिरीतील रस्ते डांबरीकरणात मोठा घोटाळा – विजय जैनरत्नागिरी

रत्नागिरी: शहरातील एक वर्षापूर्वी रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्ची टाकून विशेष रस्ते अनुदानातून डांबरीकरण करण्यात आले होते. त्याची अंतिम काही बिले

विजय संकल्प मेळावा रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आगामी विजया साठी व्यूहरचना ठरेल :-दीपक पटवर्धन

रत्नागिरी :शनिवार दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता स्वयंवर मंगल कार्यालय रत्नागिरी येथे होणारा भाजपा विजय संकल्प मेळावा ना.रवींद्र

प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला २५ लाखांचा निधी

रत्नागिरी:जिल्ह्यात तयार होणारा प्लास्टीक कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वच्छता अभियानातून प्रत्येक तालुक्याला 25 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. नऊ पैकी सात

रत्नागिरीत निघणार विराट हिंदू गर्जना मोर्चा

रत्नागिरी, ः रत्नागिरीमध्ये लव्ह जिहाद, लॅंड जिहाद, अवैध प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा आवाज, धर्मांतरण आणि गोहत्या आदी प्रकार वाढले आहेत. या विरोधात

हापूस आणि मे महिना असे समीकरण बिघडण्याची भीती

रत्नागिरी :दरवर्षी हापूसचा खरा हंगाम हा एप्रिल-मे महिन्यात सुरू होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये हापूस बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. परंतु हापूसप्रेमी, खवय्ये

मित्रावर मित्राकडून चाकूने सपासप वार; हल्ल्याचे कारण अस्पष्ट

रत्नागिरी :घरगुती वादातून मित्रानेच मित्रावर सुरीने सपासप वार करुन जीवघेणा हल्ला केल्याची घटना खेडशी परिसरात घडली. तब्बल सात वार या

संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ला मिळाले आय एस ओ मानांकन प्रमाणपत्र

रत्नागिरी…. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने सामाजिक कार्य करीत असणारी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या संस्थेला त्यांचे सुयोग्य नियोजन, उत्कृष्ट व्यवस्थापन

तिकिटातील सवलतीनंतर एसटीची प्रवासी संख्या ३० टक्क्यांनी वाढली

रत्नागिरी:महाराष्ट्र राज्याचे बजेट अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. यामध्ये महिलांना बस तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.

error: Content is protected !!