रिफायनरी विरोधक नेत्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत
राजापूर:- शासनाकडून रिफायनरी प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत पावले उचलली जात आहेत. बारसू, सोलगाव परिसरात रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे.
राजापूर:- शासनाकडून रिफायनरी प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत पावले उचलली जात आहेत. बारसू, सोलगाव परिसरात रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे.
मुंबई :मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार” यंदा ज्येष्ठ पत्रकार, चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांना देण्यात
शहर सौदर्यकरण स्पर्धेत राज्यात दुसरी आल्याबद्दल सन्मान देवरुख:- मुंबई येथे गुरुवारी नगर विकास दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
पुरवठा विभागाचे पेट्रोल पंपचालकांना आदेश रत्नागिरी :शाळांना आता सुट्ट्या पडत असल्याने या दरम्यान कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक हंगाम सुरू होतो.
रत्नागिरी- शाळेचा उंबरठा ओलांडून महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून (सन १९७८) ते आजपर्यंत जवळपास ४५ वर्षे एकमेकाला साथ देणाऱ्या निवृत्त प्राध्यापक उदय
रत्नागिरी :मजगांव केळये पुलाजवळच्या खाडीतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य किर्केट संघटनेचे उपाध्यक्ष आणि रत्नसिंधू समितीचे सदस्य किरणशेठ सामंत
रत्नागिरी :- तालुक्यातील खेडशी मंडळ अधिकाऱ्याला ३१ हजार रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीच्या पथकाने रंगेहाथ पकडले .लाचलूचपत प्रतिबंधक
रत्नागिरी :तणनाशक प्राशन केलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे
रत्नागिरी :अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध जोरदार मोहीम सुरूच आहे. रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि राज्य परिवहन एसटी महामंडळ यांच्या संयुक्त पथकाने
रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा