गुहागरात 7 जणांना अन्नातून विषबाधा
गुहागर :तालुक्यातील देवघर येथील 7 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. देवघर येथील एका चायनिज सेंटरमध्ये चायनिज खाल्ल्याने
गुहागर :तालुक्यातील देवघर येथील 7 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. देवघर येथील एका चायनिज सेंटरमध्ये चायनिज खाल्ल्याने
रत्नागिरी :वार्यांचा वेग मंदावल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामाचे वेळापत्रक बिघडणार आहे. पहिल्या पंधरवड्यात भातशेतीच्या रोपवाटिकेसाठी आतापर्यंत ३०
खेड :भरणे येथील मराठी शाळेजवळील मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर येथील पोलिसांनी धाड टाकून जुगाराचे साहित्य जप्त केले.
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उज्वल आणि सेवाभावी कार्य कर्तृत्वाला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतीय जनता पार्टीतर्फे विकासतीर्थ
रत्नागिरी:- गृह विभागाने राज्यातील ४४९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून रत्नागिरी जिल्ह्यात पाच नव्या पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे. राज्य
गुहागर : गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी गेल्या वर्षभरापूर्वी वाहून आलेले विदेशी बार्ज अजूनही तसेच आहे. परंतु पालशेत खाडीच्या मुखाजवळ अडकलेल्या
रत्नागिरी : जिल्हयातील जलशक्ती अभियानांअतर्गत कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे आरती सिंग परिहार, Director, Automic Energy यांनी घेतला. मृद
संगमेश्वर:तालुक्यातील तांबेडी गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा स्वखर्चातुन विकास कामांचा धमाका सुरूच असुन करजूवे
मंडणगड :तालुक्यातील मौजे केळवत येथील भारजा नदीच्या किनाऱ्यावर बसवलेले 7 इंजिन पंप चोरीस गेल्याची घटना 11 जून सायंकाळी 6 ते
पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी ज्येष्ठ नागरिक संमेलन, बाईक रॅलीव्यापारी, बुद्धिवंतांचे संमेलनही होणार रत्नागिरी : भाजपाच्या मोदी @ ९ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी