Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी (रजि) च्या संवाद बैठकीत १४ नवनिर्वाचित सभासदांचा प्रवेश

रत्नागिरी :छावा प्रतिष्ठान रत्नागिरी ची संवाद बैठक रत्नागिरी येथे गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी हॉटेल विवा, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे

पालीत ऐन गणेशोत्सवात नागपूर महामार्ग चौपदरीकरण कामांमुळे घराकडे जाण्याचे मार्ग बंद

ग्रामस्थ आक्रमक रत्नागिरी: नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पाली गावातील काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूची माती खणणे व भराव करण्याचे काम गेल्या

जीवनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष; रनप पुतळे उभारण्यात व्यस्त

रत्नागिरी ः रत्नागिरी नगर पालिकेवर प्रशासक आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीत पालिकेचे काम सुरू आहे. असे असताना पालिका जीवनाश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष

पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृतीसाठी मुंबई ते दापोली सायकल प्रवास

सायकल सफरीने पर्यावरणपूरक गणपती उत्सव जनजागृती रत्नागिरी: कोकणात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरातून

खंडाळा येथे तळीरामावर कारवाई

रत्नागिरी : तालुक्यातील खंडाळा नाका येथे दारुच्या नशेत हेलकावे खात जाणाऱ्याविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही

देखाव्यातून दिली भारतीय सेनेला मानवंदना

रत्नागिरी:- पर्यावरणपूरक गणपती व देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुवारबावच्या उत्कर्षनगरमधील संजय जगन्नाथ वर्तक यांनी सलग १५ व्या वर्षी भारतीय सेनेला मानवंदना

महिला आरक्षण विधेयकाचे रत्नागिरी मध्ये जल्लोषात स्वागत

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडत नवीन

विषारी औषध प्यायल्याने महिलेचा मृत्यू

लांजा:-तालुक्यातील विवली केळंबे येथील महिलेने विषारी औषध प्यायल्याने अधिक उपचारासाठी तिला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा

शिळ धरणावरील जॅक वेल कोसळल्याने रत्नागिरी शहरात “पाणी बाणी”

रत्नागिरी:- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणातील जॅक वेल कोसळली आहे. सुदैवाने ही जॅक वेल कोसळताना कामगारांनी बाहेर उड्या टाकल्याने ते

काजळी नदी संवर्धन अमृतवाहिनी, ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने वृक्षारोपण

रत्नागिरी : ” चला जाणूया नदीला ” अभियान काजळी नदी संवर्धन अमृतवाहिनी, ग्रुप ग्रामपंचायत आंजणारी, शिरंबवली, नांदिवली, व जिल्हा प्रशासनाच्यावतीने

error: Content is protected !!