Saturday April 18, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रनप प्रशासनाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

रत्नागिरी:रत्नागिरी नगरपरिषद प्रशासन, ‘माझी वसुंधरा अभियान‘ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025‘ अंतर्गत आयोजित जनजगृती स्पर्धा, तसेच ‘हर घर तिरंगा‘ अभियानातील विविध

माळनाका येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी ः रिक्षात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारासपूर्वी तपासून मृत

रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल!

११४ ग्रामपंचायतींमधील १७४ रिक्त पदांसाठी २८ एप्रिलला मतदान; आचारसंहिता लागू रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात आता पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहू

संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ला मिळाला स्वच्छता चॅम्पियन पुरस्कार

, रत्नागिरी : नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत रत्नागिरी शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक

जिल्हा ग्रंथोत्सवाचे 25, 26 मार्च रोजी आयोजन

पालकमंत्री ना. सामंत यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरीजिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित “रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव, 2025″ चे उद्घाटन राज्याचे उद्योग, मराठी

जातीय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र नोंद नसल्याने अन्याय; बसपाचा देशव्यापी लढ्याचा इशारा

रत्नागिरी : जातीय जनगणना प्रक्रियेत इतर मागासवर्गीय (ओबीसी) घटकांसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने मोठा अन्याय होत असल्याचा आरोप करत ओबीसी संघर्ष

खानू येथे मोटार-दुचाकी अपघातात स्वाराचा मृत्यू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर खानू येथे मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये स्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध ग्रामीण

हातखंबा येथे आंब्याने भरलेला ट्रक पलटी; चालक सुखरूप

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा-तिठा परिसरात आज (२२ मार्च) पहाटे आंब्याने भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात

रत्नागिरीत पुन्हा ‘डिजिटल अरेस्ट’चा विळखा

निवृत्त व्यक्तीला २५ लाखांचा गंडा; जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रत्नागिरी: ‘तुमचा दहशतवादी हल्ल्यात सहभाग आहे’ आणि ‘तुमच्या खात्यातून २

आखाती युद्धाचा मत्स्यव्यवसायाला तडाखा; डिझेल दरवाढीमुळे मच्छिमार संकटात

रत्नागिरी:-आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता कोकणच्या किनारपट्टीवर उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या घडामोडींमुळे इंधनाचे दर कडाडले

error: Content is protected !!