Thursday June 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

आंबा बागायतदारांच्या अडचणींच्या निराकरणासाठी सदैव कटिबध्द : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी,:- जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.* जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोकण हापूस

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेची जिल्हा स्तरीय सभा उत्साहात संपन्न

रत्नागिरी: अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ जिल्हा रत्नागिरी यांची जिल्हा स्तरीय सभा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या आरोग्य मंदीर येथील हाॅल मध्ये

कोळसरे येथे तरुण मद्यपीवर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील कोळसरे वरचीवाडी येथील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत जाणाऱ्या मद्यपीविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश

समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण

पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर रत्नागिरी:- पालकमंत्री उदय सामंत यांनी आज अचानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनातील समाजकल्याणच्या वसतिगृहाला

मुलांच्या आधी पालकांवर संस्कार होणे आवश्यक

रत्नागिरी: आधुनिक युगात संस्कार आणि आरोग्य एकमेकांना पूरक असलेले भाग आहेत. त्यामुळेच मुलांना योग्य वळण लावण्याआधी पालकांवर संस्कार होणे आवश्यक

‘फेरीवाला समिती’ निवड आजपासून

आठ सदस्यांची निवड ; ३० रोजी निकाल जाहीर रत्नागिरी: शहरातील फेरीवाल्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पथविक्रेता समिती सदस्यांचे व्यासपीठ निर्माण होत आहे.

पोमेंडी येथील कृषी विभागाचे ग्रील उचकटून चोरी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील पोमेंडी कृषी विभागाच्या हद्दीत चोरट्यांनी डल्ला मारत कॉम्प्युटर युपीएस असे साहित्य शुक्रवारी सायंकाळनंतर चोरुन

पोमेंडी येथील कृषी विभागाचे ग्रील उचकटून चोरी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील पोमेंडी कृषी विभागाच्या हद्दीत चोरट्यांनी डल्ला मारत कॉम्प्युटर युपीएस असे साहित्य शुक्रवारी सायंकाळनंतर चोरुन

सीसीटिव्ही असते तर आरोपी गजाआड असता: राजन साळवी

रत्नागिरी : चंपक मैदान येथे परीचारीकेवर बलात्कार प्रकरणाने रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. या प्रकारानंतर आता एक एक माहिती पुढे येत

संतप्त जमावाने रत्नागिरी शहरातील वाहतूक रोखली

रत्नागिरी : रत्नागिरीतील वातावरण तणावपूर्ण बनले असून, जोपर्यंत आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका संतप्त जमावाने

error: Content is protected !!