Saturday March 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

शांततापूर्ण आणि सुलभ मतदानासाठी सर्वांनी आवश्यक प्रयत्न करावेत: मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

रत्नागिरी,- रत्नागिरी –सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढावे आणि मतदारांना शांततापूर्ण तसेच सुलभपणे मतदान करता यावे, त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी

खेडशी येथून ट्रान्स्फॉर्मरच्या पट्ट्यांची चोरी

रत्नागिरी, : कोकण रेल्वेच्या गयाळवाडी खेडशी साईड येथील इलेक्ट्रिक ट्रान्स्फॉर्मरसाठीच्या तांब्याच्या पट्ट्या व डीपीमधील ऑईल असा २९ हजाराचे साहित्य अज्ञाताने

रत्नागिरीत एकाच दिवशी मनसे, शिवसेना ठाकरे गटाची प्रचार सभा

रत्‍नागिरी: तिसऱ्या टप्प्यातील मतदानाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालू आहे. ७ मे रोजी

रत्नागिरीत 10 वर्षात 19 पर्यटनस्थळे वाढली

रत्नागिरी  : जिल्हा पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावा, यासाठी गेल्या 10 वर्षांपासून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. मागील 10 वर्षांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात

ठाकरे शिवसेनेची रत्नागिरीत ‘मशाल’ रॅली

रत्नागिरी, : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शहरात शुक्रवारी सायंकाळी मशाल रॅली काढण्यात आली. या

राहुल कळंबटे यांनी काढलेल्या रांगोळीला देशात चौथा क्रमांक

रत्नागिरी : थ्रीडी रांगोळीत तीन जागतिक विक्रम केलेले रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी दोन वर्षांपूर्वी काढलेल्या बालिकेच्या

दुचाकी अपघात प्रकरणी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:-तालुक्यातील निवळी-जयगड रस्त्यावरील चाफे येथे निष्काळजीपणे दुचाकी चालवून बल्करला धडक देणाऱ्या दुचाकी चालकाविरूद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला 10

बोगस बियाणे वाटप झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करणार

रत्नागिरी :बियाणे, कीटकनाशकांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी करून अहवाल तयार करावेत. त्याचप्रमाणे बोगस बियाणे बाजारात येऊ नयेत,

लोकांना विकास हवा आहे, तो मोदींच्या काळात झाला – विनोद तावडे

रत्नागिरी : संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आपल्या काळात 80 वेळा संविधान बदलले. संविधानात बदल करण्याचे भाजपाच्या सुतराम

रत्नागिरी एमआयडीसीकडे ६ जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

रत्नागिरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रत्नागिरीतील औद्योगिक क्षेत्रासह ९ ग्रामपंचायती आणि रत्नागिरी नगर परिषदेसह २५० खासगी ग्राहकांना ६

error: Content is protected !!