Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

सीए इन्स्टिट्यूटतर्फे गोगटे महाविद्यालयात अकाउंटिंग म्युझियम सुरू

रत्नागिरी : भारतीय रूपया चलनात येण्यापूर्वी व्यवहार पद्धतींची माहिती देणारे अकाउंटिंग म्युझियम सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे गोगटे-जोगळेकर कॉलेजमध्ये सुरू करण्यात

प्रलंबित मागण्यांसाठी चिपळूणचे सरपंच मुख्यमंत्र्यांना भेटणार

चिपळूण: सरपंचांसह ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यांबाबत तालुक्यातील सर्व १३० ग्रामपंचायतीचे सरपंच २४ जूनला मंत्रालयावर धडक देणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित

प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे होणार १३०० वर

जिल्हा परिषद; आंतरजिल्हा बदलीपात्र ३५० शिक्षकांची भर रत्नागिर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नव्याने शिक्षक दाखल झाले असले तरीही रिक्त

पूरप्रवण, दरडप्रवण ८८ गावांना सतर्कतेच्या सूचना

संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने बचावसाहित्य सज्ज ; नुकसान झाल्यास तत्काळ पंचनामे रत्नागिरी, ः पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने रत्नागिरी तालुक्यातील तसेच शहर

देसाई कारखान्यातील चोरीचा तपास युद्धपातळीवर

रत्नागिरी:- पावस येथील सुप्रसिद्ध देसाई यांच्या आंबा प्रक्रिया कारखान्याचे कार्यालय फोडून हजारो रुपयांची चोरी केल्यानंतर तपास वेगाने सुरु करण्यात आला

कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला: ना. उदय सामंत

रत्नागिरी:- कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला असून लोकसभेला सहा पैकी पाच जागा जिंकून स्पष्ट झाले आहे. आगामी विधानसभेलाही कोकणात महायुतीच्या विजयाचा

मिरजोळे येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी ः शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथील जंगलमय भागात विनापरवाना हातभट्टी दारुची चोरटी विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५५० रुपयांची पाच

मिऱ्या समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरालगतच्या मिऱ्या समुद्रावर मासे गरवण्यासाठी गेलेले पाली चरवेली येथील दोघेजण बुडाले त्यातील एकाला वाचवण्यात यश आले मात्र एक बुडाला.

विभक्त कुटुंब पद्धतीत ज्येष्ठांची अवहेलना थांबवावी: श्रद्धा कळंबटे

रत्नागिरी:- विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबातील मुलाबाळांना असलेला ज्येष्ठांचा आधार तुटला असून ज्येष्ठांच्या छळाचाही उद्रेक वाढला आहे. पाल्यांनी उतारवयात ज्येष्ठ नागरिकांना

कापडगाव येथे महामार्गाचा भराव खचला

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कापडगाव येथे चौपदरीकरणाची माती वाहून गेली आहे. हा महामार्ग मोठ्या प्रमाणात खचत आहे. पावसाच्या पहिल्याच

error: Content is protected !!