Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

“ओवी” च्या प्रोसेसर साठी मदत करणाऱ्यांचे “आस्था “ने व्यक्त केले ऋण..

रत्नागिरी:ओवी भिकाजी ओर्पे या कर्णबधिर मुलीचे कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या कानाचा प्रोसेसर प्रवासा दरम्यान हरवला होता . त्यामुळे तिला ऐकु

धामणसें येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या अध्यक्षपदी उमेश कुळकर्णी बिनविरोध

रत्नागिरी : तालुक्यातील धामणसें येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालय कार्यकारणीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. त्यातून निवडून आलेल्या सदस्यांनी एकमुखाने पुन्हा एकदा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात प्रबोधन यात्रा

रत्नागिरी:अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अभाअंनिस)तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात प्रबोधन यात्रा 14 एप्रिल पासून आयोजित करण्यात

रत्नागिरीत सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी

रत्नागिरी:– गुड फ्रायडे ते रविवार अशा चार दिवस सलग सुट्टया आल्याने या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातील पर्यटक रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात

गोव्याप्रमाणे कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरही दिसणार बीच शॅक

रत्नागिरी :गोव्यातील बीचवर पर्यटकांसाठी बांधण्यात येणारे शॅक्स आता आगामी काळात कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरही दिसणार आहेत. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग

साडेतीन हजार कासवांची पिल्ले झेपावली समुद्रात

रत्नागिरी:समुद्र किनाऱ्यावरील कासवमित्रांमुळे आणि नागरिकांमध्ये झालेल्या जागृतीमुळे वनविभागाच्या कासव संर्वधन मोहिमेला आता मोठे बळ मिळत आहे. रत्नागिरीतील मालगुंड, गावखडी तर

जिल्ह्यातील 4 ठिकाणी इथिलीन गॅस चेंबर्स कार्यान्वित

रत्नागिरी:आंब्याच्या पक्वतेच्या व ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी इथिनील गॅस चेंबरची प्रणाली रत्नागिरी जिल्ह्यात 4 ठिकाणी कार्यान्वित झाली आहे.

राज्य, केंद्र योजनांमधून जिल्ह्याला 1578 कोटी

रत्नागिरी:- राज्य, केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून जिल्ह्याला तब्बल १५७८ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यात रस्ते, शाळा दुरुस्ती, शाळांच्या नव्या

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

रत्नागिरी:- शुकवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर झाल्याची घटना घडली. शुकवारी पहाटे 6.30

खेड येथे ट्रक – मारुती कारच्या अपघातात तिघांचा मृत्यू

दोन लहान बालकांचा मृत्यू खेड :मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ट्रक व मारुती इस्टिलो कार यांच्यात झालेल्या भीषण

error: Content is protected !!