Thursday March 19, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे ९० टक्के काम पूर्ण

मार्च २०२६ पर्यंत रस्ता सज्ज होणार! रत्नागिरी : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय

वरवडे गावच्या सुपुत्राचे राष्ट्रीय स्तरावर सुवर्णयश

राष्ट्रीय न्यायशास्त्र स्पर्धेत वेद जोशी यांना न्याय शलाका सुवर्ण पदक रलागिरी तालुक्यातील वरवडे (वरचे) गावचे सुपुत्र वेद अर्पिता अश्विनीकुमार जोशी

गृहिणी बचतगटा कडुन महिला दिनाचे औचित्य साधून आधार नागरी बेघर निवारा केंद्र येथे वस्तूचे वाटप

रत्नागिरी :  शहरातील गृहिणी बचत गटा मार्फत महिला दिनानिमित्त निराधार लोकांना दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या वस्तू भेट देण्यात आले. या बचत

गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन तरुण रुग्णालयात

रत्नागिरी, ता. १३ ः तालुक्यातील शिवार आंबेरे येथील तरुणाने घरातून दुचाकी खरेदीसाठी पैसे देत नाहीत या मानसिकतेने आंबा फवारणीचे विषारी

रत्नागिरीत पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी १ हजार १०३ उमेदवार रिंगणात

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील ‘पोलीस शिपाई’ पदांसाठीची शारीरिक चाचणी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष लेखी परीक्षेकडे

17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई,  दि. 13 मार्च : 17 ते 20 मार्च दरम्यान

पऱ्याची आळी येथे मटका जुगारावर कारवाई

रत्नागिरीशहरातील पऱ्याची आळी येथे पोलिसांनी मटका जुगारावर कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह २ हजार १०० रुपयांची मुद्देमाल जप्त केला. शहर

घरगुती गॅस दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका;  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी जिल्हा काँग्रेस आक्रमक रत्नागिरी: केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची मोठी वाढ केल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट

गॅस तुडवड्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी स्विकारला चुलीचा पर्याय

रत्नागिरीःसध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका थेट रत्नागिरीतील हॉटेल व्यवसायाला बसू लागला आहे. सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा मर्यादित केल्याने

रत्नागिरी जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज रात्री भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून, यामुळे जिल्हाभरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नॅशनल

error: Content is protected !!