Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरीत महाराष्ट्र वकफबोर्डच्या कार्यालयास मंजूरी

४० वर्षाच्या मागणीला उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी दिली ४० मिनिटात मंजुरी रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील गेले कित्त्यक वर्ष वकफ बोर्डचे कार्यालय

विवाहितेसह बहिणीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- अज्ञात कारणातून विवाहितेला, तिच्या बहिणीला व पतीला हातांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जिल्हा परिषद राबवणार प्लॅस्टीकमुक्त श्रमदान मोहिम

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त 5 जून रोजी प्लॅस्टीकमुक्त श्रमदान मोहिम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ही

रत्नागिरी २४ला होणार रत्नदुर्गवर शिवसृष्टीचे ना.उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

ना.उदय सामंत त्यांच्या प्रयत्नाने रत्नागिरीच्या इतिहासात शिवसृष्टी करणार भर रत्नागिरी :ना.उदयजी सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरीच्या इतिहासात भर पाडणारे आणि सोनेरी

रत्नागिरीतील तरुणीची समुद्रात उडी घेत आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा येथील तरुणीने अज्ञात कारणातून समुद्रात उडी घेत आत्महत्या केली.ही घटना रविवार 21 मे रोजी रात्री 8.30 वा.घडली

कोकणातील आठ कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा

रत्नागिरी :गेल्या चार वर्षांत तांत्रिक कारणांमुळे कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळू शकलेला नाही. मात्र आता कोकणातील आठ कातळशिल्पांना राज्य

कृषी अधीक्षक कार्यालयातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त

रत्नागिरी :पारंपरिक पध्दतीने केली जाणारी भातशेती, परकिय चलन देणारे आंबा-काजू बागायतीचे क्षेत्र असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याचा गाडा हाकणार्‍या कृषी अधिक्षक अधिकारी

काँग्रेसच्या वतीने सोमवारी रत्नागिरी पालिकेवर हंडा मोर्चा

रत्नागिरी:- ‘घरात नाही पाणी … म्हणे शासन आपल्या दारी’, ‘नगर पालिका हाय! हाय !’ अशा घोषणा देत काँग्रेसच्या महिला सेलच्या

रत्नागिरीत प्रथमच होणार राष्ट्रीय ओपन सर्फ फिशिंग टुर्नामेंट

रत्नागिरी:- रत्नागिरीतील पर्यटन विकासाला गती देण्याच्या उद्देशाने राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून येत्या २८

गोळपेतील सौरऊर्जा प्रकल्पासाठी 8 कोटी 30 लाखाची निविदा

रत्नागिरी, ः जिल्हा नियोजनच्या पाच टक्के राखीव निधीतून रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे प्रस्तावित १ मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू

error: Content is protected !!