Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

आजच्या ताण तणावाच्या जीवनशैलीत योगाची नितांत गरज : जिल्हाधिकारी

रत्नागिरी : आजच्या बदलत्या ताण-तणावच्या जीवनशैलीमध्ये योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित योगा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन

बर्फवृष्टी, कडाक्याच्या थंडीतून ‘स्वर्गारोहिणी’ ट्रेक

रत्नागिरी, ः कधी बर्फवृष्टी, कडाक्याची थंडी, अधूनमधून कड्याकपाड्यांमधून येणारे छोटे छोटे दगड यांचा सामना करत हिमालयातील खडतर अशा समुद्रसपाटीपासून १४

जिल्हा रुग्णालयात गैरसोय; आमदार राजन साळवी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

रत्नागिरी:मागील अनेक वर्षापासून जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा प्रश्न प्रलंबित आहे. गेल्या काही दिवसांपासून स्त्रीरोगतज्ज्ञच नसल्याने, प्रसुतीसाठी ग्रामीण भागातून येणार्‍या महिलांचे

मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २३ जून रोजी मुंबईत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा होणार गौरव रत्नागिरी : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध

पंढरीनाथ आंबेरकरच्या जामीन अर्जावर आज निर्णय होण्याची शक्यता

रत्नागिरी :राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीशे खून प्रकरणातील संशयित पंढरीनाथ आंबेरकरने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सोमवारी सुनावणी

आरएचपी फाउंडेशनतर्फे सुरेखा गोलटकर यांना व्हिलचेअर प्रदान

रत्नागिरी : रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे (आरएचपी) रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे येथील दिव्यांग महिलेस व्हिलचेअर प्रदान करण्यात आली. यामुळे या

गावठी दारु विक्रीसाठी बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरानजीकच्या नाचणे येथे बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्रीसाठी बाळगणार्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई शनिवार

आरएचपी फाउंडेशनतर्फे सुरेखा गोलटकर यांना व्हिलचेअर प्रदान

रत्नागिरी : रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे (आरएचपी) रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे येथील दिव्यांग महिलेस व्हिलचेअर प्रदान करण्यात आली. यामुळे या

रत्नागिरीतील शुन्य शिक्षकी चौदा शाळांमध्ये शिक्षकच पोचलेले नाहीत

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हा परिषदेवर धडकले रत्नागिरी :तालुक्यातील शुन्य शिक्षकी चौदा शाळांमध्ये शिक्षकच पोचलेले नाहीत. या परिस्थितीत आहेत,

मानसिक आजारमुक्तांसाठी जिल्ह्यात १६ पुनर्वसनगृहे स्थापन करण्यास मान्यता

रत्नागिरी:- मानसिक आजारमुक्त व्यक्तींसाठी राज्यातील पहिल्या टप्प्यात रत्नागिरीसह ४ जिल्ह्यांत स्वयंसेवी संस्थांमार्फत १६ पुनर्वसनगृहे स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

error: Content is protected !!