Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुंड भाटलेवाडी येथील जंगलमय परिसरात बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पालकमंत्र्यांकडून चांदेराई येथील नुकसानग्रस्त परिस्थितीची केली पाहणी

७७ दुकानांना प्रत्येकी पन्नास हजार तर टपरीधारकांना प्रत्येकी दहा हजाराची मदत-पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, – पालकमंत्री उदय सामंत यांनी आज

महसूल दिनानिमित्त 1 ते 7 ऑगस्ट जिल्ह्यात महसूल सप्ताह: जिल्हाधिकारी

रत्नागिरी :1 ऑगस्ट हा राज्यभर महसूल दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानिमित्ताने जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट या

बोटीची डागडुजी करताना प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू

रत्नागिरी : प्रतिनिधी : तालुक्यातील जयगड खाडीत बोटीची डागडुजी करताना प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना शुक्रवार 28 जुलै रोजी

चांदेराईत पूर ओसरला; जनजीवन पूर्वपदावर, भातशेतीच्या नुकसानीची शक्यता

रत्नागिरी ः मुसळधार पावसाने शुक्रवारी विश्रांती घेतल्याने तालुक्यातील चांदेराई, हरचिरी, तोणदे, टेंभ्ये, पोमेंडी, सोमेश्वर आदी भागातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

कंत्राटी शिक्षकांना २० हजार रुपये मानधन द्या

आ. राजन साळवी यांच्या मार्फत अधिवेशनात पाठपुरावा रत्नागिरी :जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त जागी नियुक्त झालेल्या प्रशिक्षित तरुणांना नवीन भरती होईपर्यंत

सिंधुरत्न समृद्धी योजनेतून शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, तरुण, बचतगटांना मिळणार प्रशिक्षण

रत्नागिरी :डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यमाने शास्त्रीय पद्धतीच्या माध्यमातून सिंधुरत्न समृद्धी योजना, जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे.यामध्ये गावातील

लांजाचा सर्वांगीण विकास नाम. उदय सामंत, किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या माध्यमातून अन् मार्गदर्शनाखाली करण्यास कटिबद्ध: गुरुप्रसाद देसाई

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाम. एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री नाम. उदय सामंत, सिंधुरत्न योजना-सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे उपाध्यक्ष किरण

मिरजोळे येथून दोन मोबाईल चोरीला

रत्नागिरी : शहरातील मिरजोळे येथील नाचणकर चाळ येथून प्रत्येकी १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल अज्ञाताने लांबवले. याप्रकरणी शहर पोलिस

एटीएसकडून रत्नागिरीत एकाला अटक; दहशतवादी कारवायात सहभाग असल्याचा संशय

रत्नागिरी:- दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून कोथरुड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन अतिरेक्यांना अटक केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने

error: Content is protected !!