Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

कोकण रेल्वेमार्गावर यंदा गणपतीला पश्चिम रेल्वेकडून विशेष 30 फेऱ्या: सचिन वहाळकर

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर यंदा गणपतीला पश्चिम रेल्वेकडून विशेष 30 फेऱ्या सुरू करण्यात येणार असून कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती

श्रीमान भागोजीशेठ कीर भंडारी समाज पॅनल”चा दणदणीत विजय

रत्नागिरी :- रत्नागिरीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या “रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघा”च्या इतिहासातील पहिल्या निवडणूकीत “श्रीमान भागोजीशेठ कीर भंडारी समाज पॅनल”ने

६२ कातळशिल्प वगळून बारसू रिफायनरी: मुनगंटीवार

राजापूर:- राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरातील रिफायनरी प्रकल्प पुरतान ६२ कातळशिल्पे वगळून केली जाणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर

अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करा: जिल्हाधिकारी

रत्नागिरी: अंमली पदार्थांचे जिल्ह्यातून समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वच विभागांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केली.एनसीओआरडी अर्थात

रेल्वे प्रवाशाच्या बॅगेवर अज्ञाताचा डल्ला

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे

चांदेराई बाजारेपेठ अजूनही पुराच्या छायेखाली

रत्नागिरी:- काजळी नदीच्या पुरापासून चांदेराई बाजारेपेठेचे संरक्षण करण्यासाठी पात्रातील काढलेला गाळ किनार्‍यावरच साठवण्यात आला. सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काजळी

पावस-खारवीवाडा येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील पावस-खारवीवाडा येथे तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 2 च्या सुमारास

सागरी पोलीस ठाणे जयगड,सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.कुलदीप पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत.

रत्नागिरी :जयगड सागरी पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल .कुलदीप पाटील साहेब यांचे जयगड खाडी परिसर बचाव कृती

भूस्खलनाचा धोका असलेल्या परिसरातील ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याची युवासेनेची मागणी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ज्या भागांमध्ये भूस्खलन आणि आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यापरिसरातील ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करून त्यांचे योग्य पुनर्वसन

तोणदेतील मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा

रत्नागिरी :- जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यावर पडणार्‍या मुसळधार पावसामुळे काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. पाणी नदी

error: Content is protected !!