Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

ट्रान्सफॉर्मर जळाल्यास आता तत्काळ मिळणार नवा ट्रान्सफॉर्मर

रत्नागिरी :ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने

भाताच्या वाणांवर फिलीपाईन्समध्ये जाऊन होणार संशोधन

रत्नागिरी :भाताच्या वाणांवर फिलीपाईन्समध्ये जाऊन संशोधन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अलिकडेच फिलीपाइन्स स्थित आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था (ईरी) आणि

रत्नागिरी 1 ते 3 डिसेंबर दरम्यान प्रगतिशील साहित्य संमेलनाचे आयोजन

रत्नागिरी :प्रागतिक विचाराधारा आपल्या साहित्यकृतीत आणणार्‍या लेखक, कवी हे नेहमीच समाजापासून दूर राहिले आहेत, त्यांचे साहित्य व्यापक प्रमाणात समाजासमोर आणण्यासाठी,

पोमेंडी रेल्वे ट्रॅकवर अनोळखी मृतदेह आढळला

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या पोंमेडी येथील ट्रॅकवर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. रेल्वे पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी मृतदेह

कोमसाप रत्नागिरी युवाशाखेच्या वतीने २९ नोव्हेंबरला कथाकथन

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी युवाशाखेच्या वतीने बुधवार दि.२९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरीतील अ.के.देसाई हायस्कूल मध्ये

राष्ट्रीय सेवा समिती आणि अधिवक्ता परिषद,रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन अभिवादन सोहळ्याचे आयोजन

रत्नागिरी: रविवार दि 26 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 ते 7.00 या वेळेत राष्ट्रीय सेवा समिती आणि अधिवक्ता परिषद,रत्नागिरी यांच्या

हापूस दर वाढीसाठी निर्यात वाढ एकमेव पर्याय

रत्नागिरी :सहकारी संस्था आणि फार्मा प्रोड्युसर कंपन्यांनी एकत्र येऊन हापूसच्या निर्यात केली तर त्यांना निश्‍चितच अधिक दर मिळेल. तसेच हापूसची

दहा वर्षात रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयात २० रुग्ण बरे

रत्नागिरी :गेल्या दहा वर्षांपासून रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेणारे 20 रुग्ण बरे (मानसिक आजार नियंत्रणात आला) झाले आहेत. त्यापैकी 18

रिळ गावचे सरपंच मिलिंद वैद्य यांचा अपघाती मृत्यू

रत्नागिरी: तालुक्यातील रिळ येथील प्रगतीशील शेतकरी मिलिंद दिनकर वैद्य यांचे मेढवण येथे झालेल्या अपघातामध्ये निधन झाले .मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण कार

फळपिक विमा योजनेमध्ये काजू व आंबा पिकांकरिता सहभागी होण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर

रत्नागिरी, : आपल्या फळपिकाचे प्रतिकूल हवामान परिस्थितीपासून संरक्षण करण्यासाठी हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये काजू व आंबा पिकांकरिता सहभागी होण्याची

error: Content is protected !!