Thursday March 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

बेशुद्ध अवस्थेतील प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी ः छातीत दुखून उलटी होऊन बेशुद्ध झालेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी

“वाटचाल सहा दशकांची” हे आत्मकथन म्हणजे ध्येयवादी जीवन वाटचालीचा आदर्श राजपथ: डॉ. अविनाश सुपे

रत्नागिरी:- डॉ. अलिमियाँ परकार यांनी लिहिलेले वाटचाल सहा दशकांची हे आत्मकथन पुस्तक म्हणजे वैद्यकिय क्षेत्रातल्या शांत, संयमित, ध्येयवादी आणि सामाजिक

पत्रकार सन्मान राजेश मयेकर, पत्रकार भूषण सचिन सावंत

द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर रत्नागिरी : द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्हा यांच्यावतीने यंदाचा पत्रकार सन्मान

महाविजयासाठी भाजपा महिला मोर्चाचे गणपतीपुळ्यात बाप्पाला साकडे

रत्नागिरी : भाजपा नेते, माजी आमदार, रत्नागिरी विधानसभा निवडणुक प्रमुख बाळासाहेब माने आणि सौ. माधवी माने यांच्या उपस्थितीत भाजपा महिला

संजीवन गुरूकुलच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रमांव्दारे कलाविष्कार

रत्नागिरी, – पटवर्धन हायस्कुलच्या गुरूवर्य रामचंद्र पुरूषोत्तम जोग संजीवन गुरूकुलचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध गुणदर्शन कार्य्रक्रमांनी उत्साहात पार पडले.कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन

स्पर्धा परीक्षांमधून उच्च पदावर जाण्याचे विद्यार्थ्यांना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे आवाहन

रत्नागिरी :विद्यार्थ्यांना मी दैवत मानतो. शिक्षणातूनच चारित्र्याचा विकास घडत सक्षम पिढी घडवण्यात शिक्षकांचे योगदान अनन्यसाधारण असते. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चिकाटी, महत्त्वकांक्षा

मुझम्मील काझी यांची गाव विकास समितीच्या प्रमुख प्रवक्ते पदी निवड

रत्नागिरी:- गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांची गाव विकास समितीच्या प्रमुख प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे.संघटनेच्या

भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी तालुका उपाध्यक्षपदी अस्लम बक्षी

रत्नागिरी: तालुक्यातील जयगड येथील सामाजिक कार्यकर्ते अस्लम बक्षी यांची भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी तालुका उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे.

गोळप येथे घरफोडी; तीन लाखाचा मुद्देमाल लंपास

रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप येथील घराचा दरवाजा तोडून तब्बल ३ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी राकेश रमेश बने (वय

काँग्रेसच्या १३८ व्या वर्धापनाचे औचित्य साधून काँग्रेसने केली पाणी चळवळ सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी शहरामध्ये व शहरा शेजारील ग्रामीण भागामध्ये डिसेंबर महिन्याच्या सुरुवाती पासूनच पाण्याचे दुर्भिक्ष चालू झाले आहे. काँग्रेस च्या

error: Content is protected !!