Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

गावठी हातभट्टी तसेच गोवा बनावट मद्याचे २०० बॉक्स जप्त

रत्नागिरी :- राज्य उत्पादन शुल्क, विभागाने जिल्हयांत आज बुधवार दिनांक २६.०४.२०२३ रोजी दारुच्या हातभट्ट्यांवर सांघीक धाड टाकण्याची कारवाई करण्यांत आली.

रत्नागिरीमध्ये रंगणार अनोखी रिक्षा सौंदर्य स्पर्धा

रत्नागिरी : श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून रत्नागिरी रिक्षा सुंदरी अशी अनोखी रिक्षा सौंदर्य स्पर्धा रविवारी दिनांक ३० एप्रिल रोजी रत्नागिरीमध्ये

खासदार राऊतांसह आमदार नाईकांना बारसू सर्वेक्षण स्थळी जाण्याची परवानगी

राजापूर:- बारसूमध्ये जाण्याच्या तयारीत असलेले ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव यांच्यासह ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गाड्या बारसूपासून ५

सरपंच फय्याज मुकादम यांच्या प्रयत्नाने मजगाव गावाच्या विकासाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर

पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या माध्यमातून विकास निधिला मान्यता रत्नागिरी :महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या रोजगार कार्यालयाचे

शेतकऱ्यांना मदतीचे वितरण आता थेट मंत्रालयातून

रत्नागिरी:शासनाकडून शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी यासाठी मदतीचे वितरण आता थेट मंत्रालयातूनच केले जाणार आहे. त्यामुळे कमी वेळेत शेतकर्‍यांच्या खात्यावर शासनाची

रत्नागिरी पालिकेच्या नवीन इमारतीसाठी ५ कोटी

काम वेगात होणार ; संपूर्ण इमारत वातानुकूलित रत्नागिरी :पालिकेच्या नवीन इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. चौदा कोटीच्या अद्ययावत इमारतीसाठी पाच

खासदार विनायक राऊत उद्या घेणार आंदोलनकर्त्यांची भेट.

रत्नागिरी :राजापूर तालुक्यातील बारसू – सोलगाव येथे प्रस्तावित रिफायनरीला विरोध करणाऱ्या महिला व पुरुष रखरखत्या उन्हात उष्णतेचे प्रमाण वाढत असतानाही

पोलिसांच्या दडपशाहीचा पत्रकारांनी केला निषेध

रत्नागिरी : प्रस्तावित रिफायनरीच्या माती परीक्षणाच्या कामाला विरोध करीत आज ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले. आज सकाळपासून येथील वातावरण तापले होते.

शिवी दिल्याच्या रागातून गवळीवाडा येथे तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

रत्नागिरी:शहरातील गवळीवाडा येथे शिवी दिल्याच्या रागातून तरूणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना 19 एप्रिल

परशुराम घाट आजपासून 16 दिवसांसाठी पाच तास बंद

पर्यायी वाहतूक कळंबस्ते-चिरणी मार्गे रत्नागिरी:मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी. मंगळवार 25 एप्रिल 2023 पासून परशुराम घाटातील वाहतूक दोन

error: Content is protected !!