Thursday March 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

शेकोटी घेताना भाजलेल्या महिलेचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

गुहागर:घरच्या चुलीजवळ शेक घेत असताना साडीला आग लागून गंभीर भाजलेल्या अंजनवेल येथील एका ५१ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रजनी

कौटुंबिक वादातून लांजा येथे हाणामारी

बौध्दविहाराच्या पटांगणात भावंडांमध्ये राडा, तिघांवर गुन्हा दाखल लांजा:लांजा तालुक्यातील कोचरी बौद्धवाडी येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या चुलत भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची

मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकची स्कॉर्पिओला धडक

दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान संगमेश्वर:मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (क्र. ६६) माभळे पुनर्वसन येथे आयशर ट्रक आणि स्कॉर्पिओ यांच्यात भीषण अपघात झाल्याची

सिंधुरत्न समृध्द योजनेला मुदतवाढ मिळण्यासाठी पाठपुरावा करा

नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या रत्नागिरीत अधिकाऱ्यांनीही सौंदर्यात्मक विकास कामांनी भर घालावी: पालक सचिव सीमा व्यास रत्नागिरी, दि. 16 (जिमाका) : मालगुंडला

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना गणेशगुळे येथे उद्या मानवंदना

रत्नागिरी: आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्या मूळ स्थानी म्हणजेच गणेशगुळे येथे

एमआयडीसीतील मत्स्य उत्पादक कंपनीला दिड कोटींची गंडा

कर्नाटकच्या एजंटविरुद्ध गुन्हा दाखलरत्नागिरी:-रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथील ‘मे. जिलानी मरीन प्रॉडक्ट्स’ या नामांकित मत्स्य प्रक्रिया कंपनीची सुमारे १ कोटी ५८

स्क्रॅप व्यावसायिकांना बेदम मारहाण

रत्नागिरीच्या जंगलात प्रकार; जखमी कोल्हापूरचे रत्नागिरी: स्क्रॅप खरेदीच्या व्यवहारासाठी बोलावून कोल्हापूरच्या दोघा स्क्रॅप व्यावसायिकांना बेदम मारहाणीचा प्रकार रत्नागिरीतील नर्मदा जंगल

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दिनांक १५ फेब्रुवारी, २०२६ रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.संत

रत्नागिरी नगरपालिकेची प्रशासकीय कामकाजात उत्कृष्ट कामगिरी

मुख्याधिकारी वैभव गारवे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार गौरव रत्नागिरी:महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवस सेवाकर्मी’ अभियानांतर्गत

जयगड येथील मच्छिमाराचा मृत्यू

पायाच्या जखमेने घेतला बळी रत्नागिरी (प्रतिनिधी):जयगड येथील एका ३९ वर्षीय मच्छिमाराचा दीर्घ आजाराने आणि पायाच्या जखमेवर उपचार सुरू असताना मृत्यू

error: Content is protected !!