Monday March 30, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

जिल्हा ग्रंथोत्सवाचे 25, 26 मार्च रोजी आयोजन

पालकमंत्री ना. सामंत यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरीजिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित “रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव, 2025″ चे उद्घाटन राज्याचे उद्योग, मराठी

जातीय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र नोंद नसल्याने अन्याय; बसपाचा देशव्यापी लढ्याचा इशारा

रत्नागिरी : जातीय जनगणना प्रक्रियेत इतर मागासवर्गीय (ओबीसी) घटकांसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने मोठा अन्याय होत असल्याचा आरोप करत ओबीसी संघर्ष

खानू येथे मोटार-दुचाकी अपघातात स्वाराचा मृत्यू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर खानू येथे मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये स्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध ग्रामीण

हातखंबा येथे आंब्याने भरलेला ट्रक पलटी; चालक सुखरूप

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा-तिठा परिसरात आज (२२ मार्च) पहाटे आंब्याने भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात

रत्नागिरीत पुन्हा ‘डिजिटल अरेस्ट’चा विळखा

निवृत्त व्यक्तीला २५ लाखांचा गंडा; जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रत्नागिरी: ‘तुमचा दहशतवादी हल्ल्यात सहभाग आहे’ आणि ‘तुमच्या खात्यातून २

आखाती युद्धाचा मत्स्यव्यवसायाला तडाखा; डिझेल दरवाढीमुळे मच्छिमार संकटात

रत्नागिरी:-आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता कोकणच्या किनारपट्टीवर उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या घडामोडींमुळे इंधनाचे दर कडाडले

रत्नागिरीत पालकमंत्र्यांच्या हस्ते पत्रकार भवनाचे भूमिपपूजन

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल- पालकमंत्री डाॕ उदय सामंत रत्नागिरी,  : पत्रकार भवनमध्ये ग्रंथालय, अभ्यासिका आणि

रिक्षा मेकॅनिकच्या मुलीचे सीए परीक्षेत देदीप्यमान यश

रत्नागिरी : कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य करता येते, हे रत्नागिरीच्या वैभवी लहू शिंदे हिने सिद्ध

रत्नागिरीत दूध वितरकाची बॅग लंपास; ७० हजारांच्या रोकडची चोरी

रत्नागिरी:रत्नागिरी शहरातील कीर्तीनगर परिसरात भरदिवसा चोरीची एक खळबळजनक घटना घडली आहे. दूध वितरण करण्यासाठी गेलेल्या एका व्यवसायिकाच्या गाडीतून अज्ञात चोरट्याने

कवितेच्या राजधानीत रंगणार कोमसापचा वर्धापन दिन सोहळा

रत्नागिरी:कवी केशवसुतांची जन्मभूमी आणि साहित्यिकांनी गौरवलेली कवितेची राजधानी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकामध्ये जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी

error: Content is protected !!