Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

काँग्रेसच्या वतीने सोमवारी रत्नागिरी पालिकेवर हंडा मोर्चा

रत्नागिरी:- ‘घरात नाही पाणी … म्हणे शासन आपल्या दारी’, ‘नगर पालिका हाय! हाय !’ अशा घोषणा देत काँग्रेसच्या महिला सेलच्या

रत्नागिरीत प्रथमच होणार राष्ट्रीय ओपन सर्फ फिशिंग टुर्नामेंट

रत्नागिरी:- रत्नागिरीतील पर्यटन विकासाला गती देण्याच्या उद्देशाने राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून येत्या २८

गोळपेतील सौरऊर्जा प्रकल्पासाठी 8 कोटी 30 लाखाची निविदा

रत्नागिरी, ः जिल्हा नियोजनच्या पाच टक्के राखीव निधीतून रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे प्रस्तावित १ मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू

रत्नागिरी-कोल्हापूर चौपदरीकरण लवकरच

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासाठीचे आवश्यक ते सर्व भूसंपादन पूर्ण झाले आहे. ठेकेदाराची नियुक्तीही

सावरकर विचार जागरण सप्ताहाला रत्नागिरीत दिमाखात प्रारंभ

लक्ष्मीचौक ते शिरगाव हनुमान मंदिरापर्यंत दुचाकी फेरीला प्रतिसाद रत्नागिरी :महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर आणि श्री भागोजीशेठ

नागपूर महामार्ग चौपदरीकरण कामामुळे शेती जमिनींचे मार्ग बंद; ठेकेदाराचे दुर्लक्ष

रत्नागिरी :रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पाली, साठरे गावातील काही ठिकाणी रस्त्याच्या ऐका बाजूचीमाती खणणे व भराव करण्याचे काम गेल्या महिन्यात

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जी-20 च्या पार्श्वभूमीवर “मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट” उपक्रमांतर्गत भाट्ये समुद्रकिनारा पुन्हा झाला चकचकीत

विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी,नागरिक, विद्यार्थी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांचा उत्साही सहभाग रत्नागिरी :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, जी-20 परिषद या पार्श्वभूमीवर “मेगा

अवघ्या दीड मिनिटात ‘कोकणकन्या’ एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी हजारच्या पुढे!

रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची मेल-एक्स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग सुरू झाली आहे. मात्र, १५ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या

आंबा बागायतदारांना व्याजमाफीपोटी ३ कोटी ३५ लाखांची आवश्यकता

रत्नागिरी :आंबा बागायातदारांना सरसकट कर्जावरील तीन महिने व्याजमाफी मिळण्यासाठी जिल्ह्यातील 12 हजार 513 कर्जदार बागायतदारांचे प्रस्ताव उपनिबंधक कार्यालयाकडून शासनाकडे पाठविण्यात

रोजगार मेळावा २३ ऐवजी २४ मे रोजी

रत्नागिरी:- शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच जिल्हा उदयोग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील

error: Content is protected !!