Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

रत्नागिरी पोलीस दलाचे ‘मिशन १७’; ५० हजार वृद्धांची सुरक्षा आता पोलिसांच्या हाती

रत्नागिरी: नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे जीवन सुकर व्हावे आणि पोलीस व जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक वृद्धिंगत व्हावे, यासाठी रत्नागिरी

कचराकुंडीत सापडलेले नवजात बालक आता सुस्थितीत : नगराध्यक्षा सुर्वे

रत्नागिरी : क्रांतीनगर येथील कचराकुंडीत सापडलेले नवजात बालक आता सुस्थितीत असून या बालकाची काळजी घेण्यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या डॉक्टरांची टीम

१२ ठिकाणी जिल्हापरिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा

मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मंगळवारी जिल्हापरिषद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे १६ वे मरणोत्तर देहदान…

रत्नागिरी :कै.श्री.नारायण शिवराम सावंत. वय – ९२ वर्षे, राहणार – नाणीज, रत्नागिरी यांचेदिनांक – १३/०१/२०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या

चिपळूण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या रूपाली दांडेकर यांची बिनविरोध निवड

सौ. शीतल रानडे, फैसल कास्कर, विकी लवेकर स्वीकृत नगरसेवक चिपळूण : चिपळूण नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा सोमवारी इंदिरा गांधी

‘शून्य विद्युत अपघात’ धोरणाची अंमलबजावणी करा

संचालक राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन चिपळूण : महावितरण कर्मचाऱ्यांच्या विद्युत अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. आता सार्वजनिक व घरगुती

केसीएम मॅरेथॉन पूर्णकरणाऱ्या धाववंतांच्या पाठीवर रत्नागिरीवासीयांची कौतुकाची थाप

रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे पर्व मोठ्या उत्साहात नववर्षाच्या पहिल्या रविवारी यशस्वीपणे पार पडलं. यामध्ये रत्नागिरीतील

देव घैसास कीर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात युवा दिना निमित्त

विधी साक्षरता कार्यक्रम संपन्न रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी ठरवून दिलेल्या समान किमान कार्यक्रमा अंतर्गत देव

भारताच्या विकासासाठी स्वामी विवेकानंदांच्या कार्यापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी

रत्नागिरीयुवकांना संघटित आणि प्रगल्भ बनवण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी भरीव काम केले आहे. त्यामुळे भारताच्या विकासासाठी युवकांनी स्वामी विवेकानंदांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यावी

वणवा विझवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

नाखरे रामेश्वरवाडी येथील घटना रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे रामेश्वरवाडी येथे आंबा बागेला लागलेला वणवा विझवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक

error: Content is protected !!