Saturday June 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

एसटी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात उबाठा शिवसेना आक्रमक

प्रवाशांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा रत्नागिरी: एसटी महामंडळाने लागू केलेला अन्यायकारक ‘स्वच्छता अधिभार’, भाडेवाढ आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात

रत्नागिरीत १७ मे रोजी मणक्यांचे आजार आणि मेंदू विकारावर मोफत वैद्यकीय शिबिर

सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने मेंदूतील गाठी झालेल्या १०० हून अधिक रुग्णांना दिले जीवनदान रत्नागिरी : सोलारिस हॉस्पिटलतर्फे रत्नागिरी नगर परिषद

सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा; देवरुखात ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा

देवरुख:-सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याप्रकरणी एका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनला दापोलीतील पत्रकारांची भेट

“मत्स्य शिक्षणावर चर्चा: मच्छिमारांनी मत्स्य शिक्षण सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन” दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत

आंबा बागायतदारांच्या नावाखाली राजकीय पोळी भाजू नका

पालकमंत्री उदय सामंत यांचा विरोधकांवर कडाडून प्रहार रत्नागिरी: “सध्या आंबा बागायतदारांच्या प्रश्नावरून जे राजकारण सुरू आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे.

खेडमध्ये किरकोळ वादातून बाप-लेकीला मारहाण

चौघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखलखेड (प्रतिनिधी):तालुक्यातील केळणे बौद्धवाडी येथे गुरांनी पेंढ्याची उडवी ओढल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ५५ वर्षीय व्यक्तीला आणि त्यांच्या

मोटार भाड्याला घेऊन गेला तो परत आलाच नाही ; चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः भाड्यासाठी मोटार गाडी घेऊन चालक परत आलाच नाही. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात

मोकाट म्हशींनी आंबा-काजू बागेचे केले नुकसान

जांभवली येथील पशुपालकावर गुन्हा दाखल राजापूर (प्रतिनिधी):राजापूर तालुक्यातील सोल्ये गावात आंबा आणि काजूच्या बागेत मोकाट गुरे सोडून झाडांचे नुकसान केल्याप्रकरणी

नाणीज येथे रिक्षा-ट्रॅक्टरची भीषण धडक; रिक्षाचालक ठार, दोन महिला गंभीर 

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील नाणीज येथील जुन्या मठाजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला

कोकण रेल्वे प्रकल्पातील प्रलंबित प्रकल्प बाधितांना रोजगारात प्राधान्य द्या

मंत्री नितेश राणे यांचे रेल्वे प्रशासनाला निर्देश मुंबई,  : कोकण रेल्वे प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांच्या संपादित झालेल्या जमिनींच्या बदल्यात

error: Content is protected !!