Sunday June 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

रत्नागिरीत गांजा विक्री करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक; १.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गांजा विक्री करणाऱ्या एका रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपीकडून १ लाख ७० हजार

रत्नागिरी भोके येथे घर फोडून दागिन्यांसह रोकड लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील भोके येथे एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरातून ११,१०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. या

खेडमध्ये झाडावरून पडून जखमी झालेल्या वृद्धाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

खेड : खेड तालुक्यातील नातुगर गावडेवाडी येथील ५३ वर्षीय व्यक्तीचा मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. रामकृष्ण काशिराम गावडे

रत्नागिरीतील योगेश हळदवणेकर यांच्या पॅनकार्ड, आधार कार्डचा गैरवापर

आयकर विभागाकडून हळदवणेकर यांना तब्बल १७८ कोटी रुपयांच्या व्यवहारांप्रकरणी नोटीस रत्नागिरी : रत्नागिरीत खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे.

परशुराम घाटात कामाला गती

चिपळूण: मुंबई-गोवामहामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. या कामांची नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

कारवांचीवाडी येथे कार- एसटी अपघात अपघातात एकाचा मृत्यू

रत्नागिरी: कारवांचीवाडी येथील मुख्य रस्त्यावर मायक्रो फायनान्स कंपनीच्या कार आणि एसटीचा भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकजण किरकोळ जखमी झाला

संतोष गार्डी यांच्या संस्कारविश्व पुस्तकाचे प्रकाशन

आबालवृध्दांनी आचरणात आणावेत असे नवे सुविचार – प्रज्ञा दळी रत्नागिरी, , प्रतिनिधी :अ.के. देसाई हायस्कूलचे शिक्षक संतोष गार्डी यांच्या संस्कारविश्व

राजापुरातील समृद्धी नार्वेकर बनली पहिली महिला न्यायाधीश

रत्नागिरी: कष्ट करण्याची तयारी आणि मनात जिद्द असेल तर अशक्य वाटणारी गोष्टही सहज साध्य करता येते, हे राजापुरातील समृद्धी प्रशांत

‘रनप’ १०० अतिरिक्त कामगार कमी करणार

जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत; विविध विकास कामांचा घेतला आढावा रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेमध्ये कंत्राटीपध्दतीवर काम करणाऱ्या व विविध ठिकाणी

रत्नागिरी खानूमध्ये भरवस्तीत घुसून बिबट्याचा 3 कुत्र्यावर हल्ला, एकाला केले ठार, दोन जखमी

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खानू गावच्या हद्दीतील महामार्ग लगतच्या एका घराच्या बाहेर असलेल्या तीन कुत्र्यांवर बिबट्याने मध्यरात्री दोन

error: Content is protected !!