Friday June 19, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

रत्नागिरीत भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह दिग्गज नेत्यांची मांदियाळी

रत्नागिरी:रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृहात भारतीय जनता पक्षाच्या जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला आज जोरदार उत्साहात सुरुवात झाली. आगामी

कोळी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन

रत्नागिरी: आदिवासी कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी व डोंगर कोळी या जमातीतील बांधवांना जातीचे दाखले आणि जात

लोटे एमआयडीसीत गुटखा रॅकेटचा पर्दाफाश

गोदामामध्ये लाखोंचा गुटखा; रात्रीच्या वेळी दुचाकीतून वितरण खेड: राज्यात गुटखाबंदी लागू असताना खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटखा

ओणी येथे कार-दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात झारखंडमधील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकी आणि कार

कोकणनगरमधील वीज पुरवठा वारंवार खंडित; उबाठा आक्रमक

रत्नागिरी:शहरातील कोकणनगर आणि परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या ढिसाळ

लांजा पोलिसांची गावठी दारूवर कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

लांजाः लांजा पोलिसांनी तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून विक्रीसाठी बेकायदेशीरपणे बाळगलेली एकूण १४ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली

महामार्गाच्या मोऱ्या अजूनही गाळाने भरलेल्या!

चिपळूण :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराच्या हद्दीत पाणी साचू नये, यासाठी रस्त्यावर साचलेली माती काढण्याचे काम सुरू आहे. मात्र,

जिल्ह्यातील ठाकरे सेना नेते सहदेव बेटकर यांचा राजीनामा

रत्नागिरी: कोकणातील राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रत्नागिरी जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे सेनेचे

रत्नागिरीकरांचे हवाई वाहतुकीचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार

काम अंतिम टप्प्यात, ना. सामंत यांच्याकडून पाहणी रत्नागिरी | प्रतिनिधी कोकणच्या विकासाला नवी गती देणाऱ्या आणि रत्नागिरीकरांचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न असलेल्या

महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात ठाकरे सेना आक्रमक; रत्नागिरीत ‘स्मार्ट मीटर’वरून संताप

रत्नागिरी:महावितरणकडून वीज ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याच्या संदेशामुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील नागरिकांमध्ये मोठा गोंधळ आणि संताप निर्माण झाला आहे.

error: Content is protected !!