Friday March 27, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

रत्नागिरीत पुन्हा ‘डिजिटल अरेस्ट’चा विळखा

निवृत्त व्यक्तीला २५ लाखांचा गंडा; जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रत्नागिरी: ‘तुमचा दहशतवादी हल्ल्यात सहभाग आहे’ आणि ‘तुमच्या खात्यातून २

आखाती युद्धाचा मत्स्यव्यवसायाला तडाखा; डिझेल दरवाढीमुळे मच्छिमार संकटात

रत्नागिरी:-आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता कोकणच्या किनारपट्टीवर उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या घडामोडींमुळे इंधनाचे दर कडाडले

रत्नागिरीत पालकमंत्र्यांच्या हस्ते पत्रकार भवनाचे भूमिपपूजन

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल- पालकमंत्री डाॕ उदय सामंत रत्नागिरी,  : पत्रकार भवनमध्ये ग्रंथालय, अभ्यासिका आणि

रिक्षा मेकॅनिकच्या मुलीचे सीए परीक्षेत देदीप्यमान यश

रत्नागिरी : कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य करता येते, हे रत्नागिरीच्या वैभवी लहू शिंदे हिने सिद्ध

चिपळूणात 4 महिन्यात 2 आरक्षणे रद्दचा प्रस्ताव

गोवळकोट प्राथमिक शाळा, उक्ताड मैदानाचा समावेश चिपळूण ः गेल्या चार महिन्यात शहरातील दोन आरक्षणे रद्द करण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आले

लक्ष्मी ऑरगॅनिकचा’ झिरो डिस्चार्ज’चा दावा फोल

सांडपाण्याचा टँकर आंदोलकांनी पकडला चिपळूण,  ः लोटे एमआयडीसीतील वादग्रस्त ठरलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने सांडपाण्याचा एकही थेंब बाहेर जात नसल्याचा दावा

रत्नागिरीत दूध वितरकाची बॅग लंपास; ७० हजारांच्या रोकडची चोरी

रत्नागिरी:रत्नागिरी शहरातील कीर्तीनगर परिसरात भरदिवसा चोरीची एक खळबळजनक घटना घडली आहे. दूध वितरण करण्यासाठी गेलेल्या एका व्यवसायिकाच्या गाडीतून अज्ञात चोरट्याने

रेल्वे विलीनीकरणाच्या मागणीवरून वादंग

वैभव खेडेकर यांचा ‘जल आंदोलनाचा’ इशारा खेड: कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या विलीनीकरणाच्या हालचालींमुळे कोकणात संतापाची लाट उसळली आहे. कोकण रेल्वे ही

चिपळुणात प्लास्टिक गोदामाला भीषण आगीत इमारत भस्मसात

चिपळूण (प्रतिनिधी): तालुक्यातील नागावे नदीपात्राजवळ असलेल्या एका भंगार प्लास्टिक साठवणुकीच्या गोदामाला सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या

कवितेच्या राजधानीत रंगणार कोमसापचा वर्धापन दिन सोहळा

रत्नागिरी:कवी केशवसुतांची जन्मभूमी आणि साहित्यिकांनी गौरवलेली कवितेची राजधानी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकामध्ये जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी

error: Content is protected !!