Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

गांधारेश्वर पुलावर चप्पल, पर्स अन् मोबाईल, महिला मात्र बेपत्ता

चिपळूण: चिपळूण तालुक्यातील गांधारेश्वर नदीवरील पुलावर एका महिलेची चप्पल, पर्स आणि मोबाईल सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने नदीपात्रात

खेड येथील भाजलेल्या प्रौढाचा मृत्यू

खेड : तालुक्यातील कोरेगाव-बेलवाडी येथे दुचाकीतील पेट्रोल अंगावर ओतून घेत भाजलेल्या प्रौढ़ाचा मृत्यू झाला. रवींद्र बाळकृष्ण शिंदे (४८, रा. कोरेगाव-बेलवाडी)

ठाण्यातील चरस तस्कराची रत्नागिरी पोलीस करणार चौकशी

रत्नागिरीदापोली आणि मंडणगड येथे सापडलेल्या चरस या अंमली पदार्थाचा तपास कसून तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत. दरम्यान ठाणे पोलिसांनी मसुद

विजेता मोर्ये व विजय मोर्ये “इंडिया स्टार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : रत्नागिरीची सुपुत्री व सामाजिक कार्यकर्ती विजेता विजय मोर्ये यांना मॉडेलिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच आदर्श युवा पदवीधारक सामाजिक

वाकेड येथे अज्ञात वाहनाने धडकेत बिबट्याचा मृत्यू

लांजा – लांजा तालुक्यातील वाकेड येथील लक्ष्मीबाग परिसरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका नर बिबट्याचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

बँक, रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था हवी – अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे

रत्नागिरी:- बँक, रुग्णालय तसेच शासकीय कार्यालयांमध्ये गर्दीच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे रहायला लागू नये, त्यांच्याकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्था हवी.

मजगावच्या शोएब इब्जी यांना रायगडचा ‘माधवबाग आदर्श शिक्षक पुरस्कार’

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिलेले मजगाव, आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या गावातील मूळ रहिवासी आणि

असुर्डे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार

अज्ञातावर वनविभागाने केला गुन्हा दाखल संगमेश्वर– येथील असुर्डे गावात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे ५ ते ६ महिन्यांचा बिबट्याचा बछडा

कडवईतील स्मशानभूमीच्या साकवचा प्रश्न निकाली

पालकमंत्री ना. सामंत यांच्याकडू 30 लाखांचा निधी मंजूर रत्नागिरीसंगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील वाणी वाडीला स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर पूल (साकव) नसल्याने

सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मैदानात

रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी थेट मैदानात उतरून पाहणी

error: Content is protected !!