Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली

रत्नागिरी:- गतवर्षी कोकणात जून ते सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आणि त्यानंतरच्या परतीची सरीही अत्यल्प होती. त्यामुळे यंदा

रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे कोकण विभागीय वधुवर सूचक मेळावा

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे कोकण विभागीय भंडारी समाज वधुवर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दिनांक २५

वाहन चोरट्यांचे आयफोन शोधण्यात पोलिसांना यश

राजापूर :* दुचाकी वाहन चोरीप्रकरणी चार दिवसांच्या पोलिस कोठडीत असलेल्या दोन संशयित आरोपींनी पोलिसांनी अटक करण्यापूर्वी आपल्याकडे असलेले अॅपल कंपनीचे

नाणीज येथे गावठी दारु विक्रीवर पोलिसांची धाड

रत्नागिरी ः तालुक्यातील नाणीज येथील घडशीवाडीच्या जंगलमय भागात पोलिसांनी विनापरवाना हातभट्टीच्या दारु विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत हातभट्टीची ७ लिटर

शिव बुद्रुक येथील परकार चाळ आगीत भस्मसात

खेड:- तालुक्यातील शिव बुद्रुक येथील इब्राहिम परकार यांच्या मालकीची चाळ बुधवारी (दि.२२) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत भस्मसात झाली.

सावर्डे उपविभागात महावितरणने केला युद्धपातळीवर वीज पुरवठा सुरळीत

रत्नागिरी:- सावर्डे उपविभागातील एकूण 25,500 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद होता. वादळ व पाऊस थांबल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम त्वरित

सर्वच यंत्रणांनी सतर्क राहून काळजी घ्यावी: ना. सामंत

रत्नागिरी:- जिल्ह्याला असणारी निसर्ग वादळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. नगरपरिषदेने साईड पट्ट्या युध्दपातळीवर कराव्यात. शहर परिसरात सुरु

दिवाण खवटी येथे सोनसाखळी चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

खेड : कोकण रेल्वे मार्गावरील तालुक्यातील दिवाण खवटी रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या कोकणकन्या गाडीत बसलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन साखळी चोरून

दापोलीत विवाहितेचा मृत्यू, घातपाताचा संशय

दापोली:- दापोली तालुक्यातील वणंद लोवरेवाडी येथील भाग्यश्री दशरथ लोवरे (वय-50) यांचा संशयास्पद मृत्यू ओढवला असून नातेवाईकांना घातपाताचा संशय आहे. त्या

20 उपद्रवी माकडांना पकडण्यात वन विभागाला यश

रत्नागिरी:- प्राण्यांच्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे तसेच फळबागांचे नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामीण भागांमधून येत असताता. असाच एक प्रकार

error: Content is protected !!