Saturday March 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या दाम्पत्याच्या 24 तासात मुसक्या आवळल्या

सिंधुदुर्गातून मुद्देमालासह घेतले ताब्यात रत्नागिरी : शहरातील लता टॉकीज जवळ घरात एकट्याच असलेल्या वृद्ध महिलेला मारहाण करून तिच्या गळ्यातील दागिने

चिपळूण लोकअदालतमध्ये १०० प्रलंबित प्रकरणात ९५ लाखांची तडजोड

२१ वादपूर्व प्रकरणात १३ लाख २७ हजार ३२३ इतक्या रकमेची वसुली रत्नागिरी: जिल्हा न्यायालय, चिपळूण येथे आज राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन

संदीप फटकरेच्या न्यायासाठी चांदोर गाव आला एकत्र

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील चांदोर या गावातील संदीप नारायण फटकरे ,(वय ३३) याचा सापुचेतळे येथे वडापाव विकण्याच्या गाडी जवळ तो

‘कातळशिल्पां’मुळे रत्नागिरीत वाढणार परदेशी पर्यटकांची संख्या

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला लागून असलेली तीन जागतिक वारसास्थळे आणि प्रस्तावित यादी दाखल झालेली सात कातळशिल्पे व सुवर्णदुर्ग किल्ला यामुळे

एसटी अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा

चिपळूण : पेढांबे-भराडे बसथांबा परिसरात बुधवारी झालेल्या एसटी अपघातप्रकरणी बसचालक रामू अभिमान येताळ (३६, चिपळूण आगार) याच्यावर गुन्हा दाखल झाला.

कर्दे गावाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान

रत्नागिरी: महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या

पोषण आहाराबरोबरच महिलांना कायदेविषयक जागरूकतेची गरज : चिपळूण जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे

रत्नागिरी :- पोषण आहाराबरोबरच महिलांना कायदेविषयक जागरूकतेची गरज आहे, असे प्रतिपादन चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले.*

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जि.प. शाळांना १०० संगणक भेट

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील १०० जिल्हा परिषद शाळांना संगणक देण्यात आले. रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत रत्नागिरी जिल्हा

माणगाव खुनातील संशयित रत्नागिरीत ?

रत्नागिरी:- येथील रेल्वेस्टेशनला उतरून जंगलाच्या दिशेने दोन तरुणानी पलायन केले. मिरजोळे- खेडशीच्या स्थानिकांनी पळणाऱ्या या तरुणांना पाहिले; मात्र ते चोरटे

अतिवृष्टीत बुडालेले दिवस शाळास्तरावर भरून घेणार

रत्नागिरी : पावसाळी हंगामात अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे कामाचे किमान दिवस होणे आवश्यक आहे.

error: Content is protected !!