Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

विद्यार्थ्यांनी श्रमदानातून उभालेला बंधारा पाहण्यासाठी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची २० मिनिटे पायपीट; विद्यार्थी भारावले

रत्नागिरी : तालुक्यातील तरवळ माचिवलेवाडी येथील नदीवर मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम

लांजा कुरचुंब जाधववाडी येथील वृद्धा बेपत्ता, पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

लांजा : तालुक्यातील कुरचुंब जाधववाडी येथील मनोरमा अनंत पालांडे ही ८३ वर्षीय वृद्ध महिला २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता

राजापुरात बिबट्याची दोन कॅमेऱ्यांना हुलकावणीच

शहरात संचार ; पिंजऱ्याकडेही फिरवली पाठ राजापूर: गेल्या काही महिन्यांपासून शहरामध्ये बिबट्याचा राजरोसपणे संचार सुरू असून रात्रीच्यावेळी बिबट्या फिरत असल्याचे

कीर्तनसंचित, राघवयादवीयम् पुस्तकांचे कीर्तनसंध्या महोत्सवात प्रकाशन

रत्नागिरी : रामराज्य ते महाभारत कीर्तनसंचित आणि राघवयादवीयम् या दोन पुस्तकांचे प्रकाशन येथे सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात झाले. तेरा वर्षांपूर्वी

ई-यंत्रणा उपक्रमाच्याअंतर्गत २६ जानेवारी रोजी ‘ई- वेस्ट कलेक्शन’ मेगा ड्राईव्ह

पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन (पुणे) आणि अनबॉक्स युअर डिझायर (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन रत्नागिरी : ई-यंत्रणा उपक्रमाच्याअंतर्गत पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन

खोटे दाखलेप्रकरणी कडक कारवाई करा- भाजपा शिष्टमंडळ

रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळील शिरगाव ग्रामपंचायतीमधून बांग्लादेशातील नागरिकांना बेकायदेशीरपणे वास्तव्याचा दाखला देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले. हा प्रकार अत्यंत गंभीर

बँक ऑफ महाराष्ट्र विश्वासार्हता असलेली बँक

तरुण-तरुणींना कर्ज देऊन उद्योगधंदे ताकदीने वाढवा – उद्योग मंत्री उदय सामंत रत्नागिरी, : बँक ऑफ महाराष्ट्र ही विश्वासार्हता असलेली बँक

जांभूळ आड येथे बिबट्याकडून वासराचा फडशा

रत्नागिरी: तालुक्यातील जांभूळ आड येथील वसंत विठ्ठल चंदुरकर यांच्या गोठ्यातील गायीचे वासरू बिबट्याने मारून नेल्याने परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले

विज्ञान प्रदर्शनातूनच संशोधक, शास्त्रज्ञ तयार व्हायला पाहिजेत

माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्ण सावंत यांचे प्रतिपादन रत्नागिरी : रत्नागिरीने देशाला अनेक महान अशी रत्ने दिली आहेत त्यामुळे इतिहासामध्ये रत्नागिरीची ओळख

error: Content is protected !!