Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

बांधकाम व्यवसायिकांकडून बांगलादेशी घूसखोरांचा वापर

चिपळूण: अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून हल्ला करणार्‍या आरोपीला पकडले असून तो बांगलादेशी असल्याचे पुढे आले आहे. मात्र,

महावितरण अधिकाऱ्याला शिवीगाळ, तक्रार दाखल

दापोली: दापोली येथील महावितरणच्या अधिकाऱ्याला फोनद्वारे शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दापोली पोलीस

बंड्या साळवींचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

रत्नागिरी:- शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख म्हणनू सतरा वर्षे काम केले. आता दुसऱ्याला संधी मिळावी ही प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे कोणतेही कारण

मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा कांदळवन स्वच्छता कार्यक्रमात सहभाग

रत्नागिरी : दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी वनक्षेत्रपाल कांदळवन रत्नागिरी या कार्यालयाने आयोजित केलेल्या कांदळवन स्वच्छता कार्यक्रमामध्ये मत्स्य डॉ. बाळासाहेब

महामार्गावर धामणी येथे मारुती वॅगनार गाडीला कॅरी टेम्पोची धडक, 4 जण जखमी

कॅरी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी या ठिकाणी मारुती वॅगनर गाडीला मारुती सुझुकी कॅरी

राजापूरात ४ लाख ३० हजार प्रवाशांचे क्युआरकोडद्वारे तिकीट

राजापूर: सध्याच्या माहिती-तंत्रज्ञान युगात सर्वत्र रोकडविरहित (कॅशलेस) व्यवहार करण्यात येत आहे.एसटी महामंडळातर्फेही प्रवाशांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोकणी माणसाला झुंज देत टिकून राहण्याची सवय

रघुजीराजे आंग्रे यांचे मराठा महासंमेलनाच्या सांगता सोहळ्यात प्रतिपादन रत्नागिरी : कोकणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत. परिस्थितीबरोबर झुंज देत टिकून राहण्याची सवय

निवळी येथे महामार्गावर बर्निंग कारचा थरार

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-कोकजेवठार (ता. रत्नागिरी) येथे कारने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली. गाडीतून धूर येत असल्याचे लक्षात

गिम्हवणे खून प्रकरणात ‘त्या’ बियर शॉपीची चौकशी

दापोली: तालुक्यातील गिम्हवणे येथील सलून व्यवसायिकाच्या खून प्रकरणी दापोली पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र वेगाने फिरवली असून आज त्या त्रिकूटाने जिथून

जिल्ह्यात यावर्षी साडेआठ हजार बंधार्याचे उद्दिष्ट

रत्नागिरी: ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत दरवर्षी बंधारे उभारले जातात. यंदाही लोकसहभागातून आतापर्यंत जिल्ह्यात 2

error: Content is protected !!