विजेचा खांब कोसळून दुचाकी वरील दोघेजण जखमी
चालत्या दुचाकी वर विजेचा खांब कोसळून दोघेजण जखमी रत्नागिरी : शहरातील पऱ्याची आळी येथे रस्त्यावरून जाणाऱ्या चालत्या दुचाकी वर विजेचा
चालत्या दुचाकी वर विजेचा खांब कोसळून दोघेजण जखमी रत्नागिरी : शहरातील पऱ्याची आळी येथे रस्त्यावरून जाणाऱ्या चालत्या दुचाकी वर विजेचा
रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त चाकरमानी एसटीने आपापल्या गावी म्हणजे कोकणात गेल्या पाच दिवसांत
गुहागर : सप्टेंबर २०२१ नंतर प्रथमच गुहागर नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाले आहेत. गुहागर नगरपंचायतीचे नवे मुख्याधिकारी म्हणून पोलादपूरचे स्वप्निल चव्हाण
राजापूर : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणाऱ्या सागरी महामार्गावरील तालुक्यातील दांडे अणसुरे पुलावरील एकेरी वाहतूक अखेर सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या
रत्नागिरी : छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे माहेर असलेल्या शृंगारपूर येथे भव्य स्फूर्ती स्थळ व्हावे या मागणीसाठी
रत्नागिरी: शिवसेनेचे माजी आमदार विजयराव उर्फ आप्पा साळवी यांचं सोमवारी रात्री दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील वावेतर्फे नातूनगर येथे रिक्षाला धडक देत पाच जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रवीणकुमार राजाराम कुंभार (४१, रा. गडहिंग्लज)
खेड : घरात कोणी नसल्याची संधी साधत बंद घरातून दागिन्यांसह लोखंडी कुलूप चोरट्याने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी घडली. चोरट्याने
लांजा: पावसाने दहा ते पंधरा दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे भातशेती गारठली
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे आवाहन रत्नागिरी: “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन” योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थ क्षेत्राची मोफत यात्रा करता