Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

शिरगाव केंद्रातून ”रत्नागिरी-८” भात बियाण्याची ३० टन विक्री

डॉ. विजय दळवी ; पालघर, ठाणे, रायगडसह कोल्हापूरमधूनही मागणी रत्नागिरी, ः येथील शिरगाव भात संशोधन केंद्रातून तयार झालेल्या बारीक दाण्याच्या

कोकणातून बिहारकडे धावणाऱ्या समर स्पेशल गाडीला जूनपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गे सुरू करण्यात आलेल्या वास्को द गामा बिहारमधील मुजफ्फरपूर जंक्शनपर्यंत धावणाऱ्या समर स्पेशल गाडीला

बँको आणि अविज पब्लिकेशन तर्फे दिला जाणारा ब्ल्यूरीबीन पुरस्कार ‘स्वामी स्वरूपानंद पतसंस्थे’ला प्रदान.

रत्नागिरी : बँको आणि अविज पब्लिकेशनचे तर्फे प्रतिवर्षी बँको ब्ल्यूरीबन पुरस्कार प्रदान करण्यात येतात. ३०० कोटी पर्यंतच्या ठेव विभागातील प्रथम

कंपनीत केमिकलने भाजलेल्या एकाचा उपचारावेळी मृत्यू

चिपळूण : गाणे खडपोली एमआयडीसीमधील कृष्णा अँटीऑक्सिडेंट्स कंपनीत केमिकल ड्रम ट्रकमध्ये भरत असताना ड्रम फाटून अपघात झाला. या अपघातात पाचजण

देवरूख-वांझोळेत झाडावरून पडून प्रौढ जखमी

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे-देवरुख आंब्याच्या झाडावरून खाली पडून प्रौढ जखमी झाला. ही घटना गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. कृष्णा

जालगावमध्ये तरुणाची आत्महत्या

दापोली : तालुक्यातील जालगाव-पांगरवाडी येथे ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ च्या दरम्यान उघडकीस आली. श्याम हरिश्चंद्र

मध्यवर्ती बस स्थानकाचे काम प्रगती पथावर : प्रज्ञेश बोरसे

रत्नागिरी : येथील मध्यवर्ती बस स्थानकाचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नेमणूक करण्यात आलेले मक्तेदार मे. टेक निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.

दै. प्रहारच्या उपसंपादिका सुश्मिता साळवी यांचे आकस्मिक निधन

रत्नागिरी : येथील दै. प्रहारच्या उपसंपादिका सौ. सुश्मिता संजय साळवी (वय ५०) यांचे गुरूवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.रत्नािगरीतील

बेकायदा मच्छीमारी प्रकरणी एका नौकेवर कारवाई

रत्नागिरी:- अनधिकृत मच्छिमारीला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने रामभद्र नावाची गस्ती नौका रत्नागिरी जिल्ह्यासाठी निश्चित केली. सुमारे ३ महिने या नौकेने

अनधिकृत, धोकादायक होर्डिंग्ज काढून टाकण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

रत्नागिरी:- घाटकोपर मुंबई होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशान्वये जिल्ह्यामध्ये अशाप्रकारे कुठलीही दुर्घटना होवू नये तसेच कोणतीही जिवित वा वित्त

error: Content is protected !!