रत्नागिरी जिल्ह्याला ‘रेड’ तर ५ जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट
रत्नागिरी:- येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. लक्षणीय बाब
रत्नागिरी:- येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. लक्षणीय बाब
रत्नागिरी:- तालुक्यातील हरचेरी बौद्धवाडी येथे असणाऱ्या डोंगराला सध्या तडे गेले असून पूर्ण वाडी भीतीच्या छायेखाली वावरत आहे. गेल्या तीन वर्षापासून
राजापूर:- मंगळवारी दुपारपासून पुन्हा मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुराचे पाणी शहरात
रत्नागिरी:- तालुक्यातील मावळंगे येथील श्रीमती संगीता गजानन नेने (वय ६८) हिने आजाराला कंटाळून घराजवळ असलेल्या विहिरीमध्ये उडी टाकून आत्महत्या केली.
रत्नागिरी : येथील रिक्षाचालकाला हृदयविकाराचा झटका आणि त्यानंतर आलेले आजारपण यामुळे घरातच राहण्याची वेळ आली. या दिव्यांग व्यक्तीने रत्नागिरी हॅंडीकॅप
रत्नागिरी:जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्र व पूर येणार्या भागाचे पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना तलाठी व सर्कल यांना देण्यात आल्या असून प्रत्यक्ष
रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा येथील चॅप्टर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग तसेच गुर्जर आयुर्वेदिक चिकित्सालय यांच्या संयुक्त विद्यमाने खास
रत्नागिरी:कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते आरवली विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी २५ जुलै रोजी दुपारी १ ते सायंकाळी ४ यावेळेत ३
चिपळूण :- रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेनंतर चिपळूण तालुक्यातील सवतसडा आणि अडरे धरणाच्या परिसरात निसर्गप्रेमींना बंदी घालण्यात आली आहे. ६
खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या जगबुडी नदीनं आज सकळी सात वाजता धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या नदीची पणीपातळी