Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

एसटी बस- कंटेनर अपघात; दोघे गंभीर जखमी

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ मोरेवाडीनजीक भरधाव एस. टी. बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन दोघेही चालक गंभीर जखमी झाले

संदीप जोयशी याची खुल्या राष्ट्रीय ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनचे धावपटू संदीप जोयशी याची खुल्या राष्ट्रीय ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.संदीपने

अनोख्या धावनगरी रत्नागिरी कोकण कोस्टल मॅरेथॉनचे ७ जानेवारीला आयोजन

रत्नागिरी :पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रांची सांगड घालणाऱ्या अनोख्या अशा धावनगरी रत्नागिरी कोकण कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन येत्या ७ जानेवारीला रत्नागिरीत करण्यात

रत्नागिरी बसस्थानकासमोर रस्त्यावर भलामोठा खड्डा; वाहनचालकांच्या जीवाशी खेळ

रत्नागिरी :शहरातील रत्नागिरी बसस्थानक समोरील रस्त्यावर भलामोठा खड्डा पडला आहे. मुख्य रस्त्यावर रहदारीच्या आणि गर्दीच्या ठिकाणी पडलेल्या या खड्ड्यामुळे वाहन

बाप्पा आगमन.. कुठे गाडीतून कुठे होडीतून!

रत्नागिरी:- कोकण आणि गणेशोत्सव हे नाते सर्वाधिक घट्ट. एरवी भाविक मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतात. पण चतुर्थीला मात्र बाप्पा भाविकांच्या

हरवलेली बॅग पोलिसांकडून मालकाला सुपूर्द

संगमेश्वर :गणेशोत्सवासाठी मुंबईकरांचे कोकणात आगमन सुरू झाले आहे. गणेश उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला असून कोणत्याही

गणपतीपुळे गावाने जपलीय ‘एक गाव एक गणपती’ परंपरा

परंपरेला शेकडो वर्षांचे ऐतिहासिक महत्व रत्नागिरी :केवळ रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गणपतीपुळे गावाने ‘एक गाव

मध्य रेल्वे गणपती फेस्टिवल विशेष ट्रेन सोडणार

 मुंबई :महाराष्ट्रासह देशभर गणेशोत्सवाची तयारी सुरु आहे. उद्यापासून म्हणजेच 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार

रेल्वे प्रवासात मोबाईलची चोरी

रत्नागिरी : रेल्वे प्रवासामध्ये मोबाईल चोरल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तरुणाने दाखल केलेल्या तक्रारारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची

3 आॕक्टोबरपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश

रत्नागिरी:- जिल्ह्यात 18 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव तसेच 28 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद हे सण साजरे होणार आहेत.

error: Content is protected !!