Saturday April 4, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

तब्बल ९ वर्षानंतर आरोपीची निर्दोष मुक्तता

रत्नागिरी :सन २०१५ साली पावस – पुनस रस्त्यावर झालेल्या अपघातातील आरोपीला तब्बल ९ वर्षांनंतर न्याय मिळवुन देण्याचे काम लोक अभिरक्षक

बालकामगार दिसल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ वर संपर्क साधण्याचे आवाहन

रत्नागिरी : बाल मजुरी ही अनिष्ठ प्रथा संपवून बालकामगार मुक्त महाराष्ट्र करण्याकरिता आपल्या परिसरामध्ये कोठेही बालकामगार दिसल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक

विहिरीत पडलेल्या खवले मांजराला वनविभागाकडून जीवदान

रत्नागिरी : लांजा शहराजवळच राहणाऱ्या सुधाकर गोपाळ कांबळे (रा. लांजा,बौद्धवाडी) यांच्या आंबा काजूच्या बागेतील विहिरीत बुधवार, (दिनांक १२ रोजी) दुपारी

प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दक्ष राहून पार पाडावी : निवासी उपजिल्हाधिकारी

रत्नागिरी, : आपत्तीवर मात करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दक्ष राहून पार पाडावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी

खेडअस्तान येथे दरड कोसळून अनेक गावांचा संपर्क तुटला

खेड  :तालुक्यातील अस्तान-धनगरवाडी येथे भूस्खलन होऊन दरड कोसळल्याची घटना घडली. मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्यानं बांदरी पट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

रत्‍नागिरी कौशल्य विकास केंद्रात आढळले बोगस परीक्षार्थी

रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाद्वारे रत्नागिरीतील थिबा पॅलेज नजिक सुरु असलेल्या कौशल्य विकास केंद्र येथे बोगस विद्यार्थी बसवून परीक्षा घेतल्या जात असल्याचा

ईदच्या पार्श्वभूमीवर कोकण नगर येथे प्रतिष्ठित नागरिकांची बैठक संपन्न

रत्नागिरी : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोकणनगर येथील पोलीस चौकीत नुकतीच प्रतिष्ठित नागरिकांना आमंत्रित करून शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मजगांव येथे डेंग्यू तापाने डोके वर काढल्याने आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत ची तत्परता

रत्नागिरी : रत्नागिरी पासून जवळच असलेल्या मजगांव येथे डेंग्यू तापाने डोके वर काढले असून ग्रामपंचायत मजगांव चे सरपंच फय्याज भाई

आरोग्य मंदिर येथे ट्रक-एसटीमध्ये चिरडली दुचाकी

रत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर बस थांब्यावर संध्याकाळी विचित्र अपघात झाला. दोन गाड्यांमध्ये दुचाकी चिरडली. सुदैवाने यामध्ये दोन मुली बचावल्या असून

जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

रत्नागिरी: जिल्ह्यात दाेन दिवस काेसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाल्याचे रत्नागिरीच्या पाटबंधारे मंडळाच्या पूर नियंत्रण कक्षातर्फे सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!