Saturday April 4, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मिऱ्या समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरालगतच्या मिऱ्या समुद्रावर मासे गरवण्यासाठी गेलेले पाली चरवेली येथील दोघेजण बुडाले त्यातील एकाला वाचवण्यात यश आले मात्र एक बुडाला.

विभक्त कुटुंब पद्धतीत ज्येष्ठांची अवहेलना थांबवावी: श्रद्धा कळंबटे

रत्नागिरी:- विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबातील मुलाबाळांना असलेला ज्येष्ठांचा आधार तुटला असून ज्येष्ठांच्या छळाचाही उद्रेक वाढला आहे. पाल्यांनी उतारवयात ज्येष्ठ नागरिकांना

कापडगाव येथे महामार्गाचा भराव खचला

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कापडगाव येथे चौपदरीकरणाची माती वाहून गेली आहे. हा महामार्ग मोठ्या प्रमाणात खचत आहे. पावसाच्या पहिल्याच

प्रणाली तोडणकर -धुळप यांना पुणे येथे महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना प्रणाली तोडणकर – धुळप यांना नुकताच रुद्रांश फाउंडेशन पुणे आणि सिनेआर्क प्रोडक्शन यांच्या वतीने

कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात शाळा प्रवेशोत्सव

रत्नागिरी : शाळेच्या पहिल्या दिवशी कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिरात पाठ्यपुस्तके व गुलाबपुष्प देऊन, ढोल ताशांच्या गजरात नवागतांचे अनोखे स्वागत करण्यात

रमेश कीर यांनी उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

रत्नागिरी: कोकण पदवीधर मतदारसंघात प्रचाराला चांगलाच रंग चढताना दिसत आहे. कोकण विभागात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आहे.

अनुसूचित जातीच्या मुलांना परदेशात विशेष अध्ययनाच्या योजनेत सरकारच्या जाचक अटी

अनेक विद्यार्थी वंचित राहण्याची शक्य रत्नागिरी : अनुसूचित जातीच्या मुला -मुलींना परदेशात विशेष अध्ययने करण्यासाठी राजश्री शाहू महाराज योजनेतील जाचक

नाचणे शाळेतील मुलांचा प्रवेश चक्क घोडागाडीतून….

रत्नागिरी : नाचणे नं.१ शाळेतील मुलांचा शाळा प्रवेश चक्क घोडागाडीतून झाला.यावेळी मुलांच्या स्वागतासाठी शिक्षणविस्तार अधिकारी मान.प्रा.सुधाकर मुरकुटे, लेखा अधीक्षक मान.नागवेकर

नवनिर्माण हायमध्ये पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : येथील नवनिर्माण हाय इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पर्यावरणपूरक आठवडा साजरा करण्यात आला. यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.आजच्या वेगाने बदलणाऱ्या

अतिसार, क्षयरोग सारख्या आजारांबाबत जनजागृती करा: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- सध्या जिल्ह्यात दि.०६ जून ते २१ जून २०२४ दरम्यान विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा मोहीम सुरू आहे.याबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर

error: Content is protected !!