Friday June 19, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना भाजपमध्ये स्थान नाहीच

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा कडक इशारा रत्नागिरी: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरू केली असून

दूषित आणि रासायनिक पाण्याबाबत युवक क्रांती सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी :  शहरातील मिरजोळे एमआयडीसी येथील काही बेजबाबदार रासायनिक कंपन्यांकडून प्रक्रिया न केलेले घातक आणि विषारी सांडपाणी चोरट्या मार्गाने स्थानिक

रविंद्रजी चव्हाण यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांसह स्वरूपानंद पतसंस्थेला सदिच्छा भेट देत ॲड. दीपक पटवर्धन यांचे केले कौतुकमिश्रित अभिनंदन.

रत्नागिरी : आ. रविंद्रजी चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरच्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यावेळी अग्रक्रमाने स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला भेट देऊन, राज्य पतसंस्था फेडरेशनवर

एकता टू-व्हिलर मेकॅनिक असोसिएशनकडून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप

रत्नागिरी: समाजाप्रती असलेली बांधिलकी जोपासत ‘एकता रत्नागिरी जिल्हा टू-व्हिलर मेकॅनिक असोसिएशन’च्या वतीने “संकल्प शैक्षणिक दातृत्वाचा – २०२६” हा स्तुत्य उपक्रम

तोतया अन्न व औषध अधिकाऱ्यांपासून सावधान

सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांचे व्यवसायिकांना आवाहन रत्नागिरीजिल्ह्यात कुठेही संशयित किंवा तोतया व्यक्ती अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवून

रत्नागिरीत भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह दिग्गज नेत्यांची मांदियाळी

रत्नागिरी:रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृहात भारतीय जनता पक्षाच्या जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला आज जोरदार उत्साहात सुरुवात झाली. आगामी

कोळी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन

रत्नागिरी: आदिवासी कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी व डोंगर कोळी या जमातीतील बांधवांना जातीचे दाखले आणि जात

कोकणनगरमधील वीज पुरवठा वारंवार खंडित; उबाठा आक्रमक

रत्नागिरी:शहरातील कोकणनगर आणि परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या ढिसाळ

महामार्गाच्या मोऱ्या अजूनही गाळाने भरलेल्या!

चिपळूण :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराच्या हद्दीत पाणी साचू नये, यासाठी रस्त्यावर साचलेली माती काढण्याचे काम सुरू आहे. मात्र,

जिल्ह्यातील ठाकरे सेना नेते सहदेव बेटकर यांचा राजीनामा

रत्नागिरी: कोकणातील राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रत्नागिरी जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे सेनेचे

error: Content is protected !!