Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक ठप्प

रत्नागिरी: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील प्रसिद्ध आंब्याच्या घाटात आज (१८ ऑगस्ट) सकाळी पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेमुळे

फुणगूस येथे एकाच ठिकाणी दोन महिन्यात सहावा अपघात

फुणगुस : गेल्या दोन महिन्यात फुणगूस -जाकादेवी मुख्य मार्गावर फुणगूस येथील पशुवैद्यकीय दवाखान्या समोरील वळणावरील एका विशिष्ट ठिकाणी अपघात घडण्याच्या

बावनदीने पात्र ओलांडले; वांद्री उक्षी परिसरात पुरजन्य स्थिती

काही रस्ते पाण्याखाली गेल्याने जनसंपर्क तुटला रत्नागिरी, : गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले

मुंबई – गोवा महामार्गासाठी पत्रकारांची वज्रमुठ

निवळीत मराठी पत्रकार परिषदेची जोरदार निदर्शने रत्नागिरी:१७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी महामार्गावरील

७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पन्हळी येथे उत्साहात साजरा

 रत्नागिरी :  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पन्हळी येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशप्रेमाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची

भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन ; मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

भविष्यात भारतीय लष्कराच्या हाती रत्नागिरीत तयार झालेली शस्त्रास्त्र पर्यटन, शिक्षण, उद्योग, कृषी, आरोग्य सर्वच बाबतीत जिल्हा अग्रेसर -पालकमंत्री डॉ.उदय सामंत

चाकरमान्यांच्या परतीसाठी हजार एसटींचे आरक्षण

रत्नागिरी: लाडक्या गणरायाचे आगमन काही दिवसांवर येवून ठेपले असून सर्वत्र गणेशोत्सवाच्या तयारीस सुरूवात झाली आहे. दरम्यान,गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांना मुंबई, पुणेसह अन्यठिकाणचा

रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने केले ना. नितेश राणे यांचे जाहीर अभिनंदन

सिंधदुर्ग नियोजन सभागृहाला ‘आरमारप्रमुख मायनाक भंडारी’ यांचे नाव देऊन कोकणी जनता, शिवप्रेमींची इच्छा केली पूर्ण रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजन

मत्स्य महाविद्यालयाचा ४५ वा स्थापना दिन दिमाखात साजरा

महाविद्यालयाचे विद्यापीठातील व मत्स्य शास्त्रातील योगदान आदर्शवत- मा. कुलगुरू कर्नल कमांडंट डॉ. संजय भावे रत्नागिरी : “मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी

तिसंगीत बिबट्याकडून पाड्याची शिकार

खेड : तालुक्यातील ऐनवरे गावातील पोलिस पाटील शिवाजी पोफळकर यांच्या वाड्यातून बिबट्याने वासरू उचलून नेल्याची घटना ताजी असतानाच तिसंगी गावातही

error: Content is protected !!