Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मानसिक आजारमुक्तांसाठी जिल्ह्यात १६ पुनर्वसनगृहे स्थापन करण्यास मान्यता

रत्नागिरी:- मानसिक आजारमुक्त व्यक्तींसाठी राज्यातील पहिल्या टप्प्यात रत्नागिरीसह ४ जिल्ह्यांत स्वयंसेवी संस्थांमार्फत १६ पुनर्वसनगृहे स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

रत्नेश्वर ग्रंथालयाची धामणसें नूतनीकृत रुग्णवाहिका लवकरच सेवेत रुजू होणार

रत्नागिरी : तालुक्यातील धामणसें येथील रत्नेश्वर ग्रंथालयाला २०१४ मध्ये स्व. तात्यासाहेब अभ्यंकर रुग्णवाहिका दिली. या रुग्णवाहिकेने आतापर्यंत पंचक्रोशीतील अनेक रुग्णांचे

स्वरूपानंद चा ठेवमहोत्सव दोन दिवसावर.

ठेवीदारांन चे स्वागता साठी स्वरूपानंद पत संस्थेच्या सर्व शाखा सज्ज.15कोटी च उद्दिष्ट खुणावताय ;- दिपक पटवर्धन रत्नागिरी : 20 जून

राष्ट्रवादीच्या रत्नागिरी शहर महीला कार्याध्यक्षपदी मुन्नवर-सुलतान फरहान मुल्ला यांची निवड

रत्नागिरी :सामाजिक तथा राजकीय कार्यात सदैव तत्परतेने व संयमाने जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मुन्नवर-सुलतान फरहान मुल्ला यांची रत्नागिरी शहर महीला

आपला लढा पत्रकारांच्या हक्क, स्वातंत्र्यासाठी: एस. एम. देशमुख

धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार गो. पी. लांडगे यांना परिषदेचा उत्कृष्ट प्रसिध्दी प्रमुख पुरस्कार जाहीर रत्नागिरी:- मराठी पत्रकार परिषदेचा लढा हा कोणत्याही

जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवालाकोकण रेल्वेच्या टिसीकडून जीवदान

रत्नागिरी :भाट्ये किनारी मासेमारीच्या जाळ्यात अडकून जखमी झालेल्या कासवाला कोकण रेल्वेचे तिकीट तपासनिस आणि प्राणीमित्र विवेक नलावडे यांनी जाळ्यातून सुटका

जिल्ह्यात 105 गावातील 40 हजार ग्रामस्थांना टँकरने पाणी पुरवठा

रत्नागिरी:- पाऊस लांबल्यामुळे पाणी टंचाईने रत्नागिरी जिल्ह्यात भीषण रूप धारण केले आहे. जिल्ह्यात 105 गावातील 198 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई

मोदी @ ९ उपक्रमाअंतर्गत शनिवारी सायंकाळी भाजपच्या दुचाकी रॅलीला रत्नागिरीत मिळाला उत्तम प्रतिसाद

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आणि माजी आमदार बाळ माने यांच्यासमवेत पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. रत्नागिरी : केंद्रातील

मान्सून खोळंबला; पेरण्या रखडल्या

रत्नागिरी :वार्‍यांचा वेग मंदावल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामाचे वेळापत्रक बिघडणार आहे. पहिल्या पंधरवड्यात भातशेतीच्या रोपवाटिकेसाठी आतापर्यंत ३०

भाजपतर्फे आज रत्नागिरीत बाईक रॅलीचे आयोजन

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उज्वल आणि सेवाभावी कार्य कर्तृत्वाला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतीय जनता पार्टीतर्फे विकासतीर्थ

error: Content is protected !!