Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

आडीवरे येथे वडापाव गाड्याचे छप्पर तोडून जीवे मारण्याची धमकी

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल राजापूर:तालुक्यातील आडीवरे येथे रस्त्याच्या कामादरम्यान वडापाव गाड्याचे छप्पर बेकायदेशीरपणे तोडून नुकसान केल्याप्रकरणी आणि गाडा मालकास जीवे

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

वाचनालयाला सौ .शोभना वसंत केळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर रत्नागिरी : महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय असणाऱ्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला

रत्नागिरीच्या मातीतूनही सचिन तेंडुलकर घडतील

उद्यमनगरमधील क्रिकेट स्पर्धेत जमीर खलफे यांचे प्रतिपादन रत्नागिरी (प्रतिनिधी):रत्नागिरीतील खेळाडूंमध्ये अफाट जिद्द आणि कसब आहे. जर आपण मुलांच्या खेळाला योग्य

रत्नागिरी शहरात सोमवारी पाणीपुरवठा बंद

रत्नागिरी:  शहरात सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत तातडीची देखभाल व दुरुस्तीची

कोकणात शिमगोत्सवाची चाहूल, चाकरमान्यांची पावले गावाकडे!

रत्नागिरी: “होळी रे होळी, पूर्णाची पोळी…” आणि “भय्यो भय्यो” च्या जयघोषाने अवघा कोकण परिसर दुमदुमून जाण्याचे वेध आता लागले आहेत.

सैतवडे परिसरात बिबट्याचा थरार: दोन आठवड्यांत दुसऱ्या वासराची शिकार

ग्रामस्थांमध्ये दहशतीचे सावट रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे-बलभीम वाडी परिसरात बिबट्याने आपला मोर्चा पुन्हा एकदा पाळीव प्राण्यांकडे वळवला असून, काल रात्री

चांदोर फाटा येथे अपघात ; स्वाराचा मृत्यू

पावस ः तालुक्यातील चांदोर फाटा येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविल्यामुळे अपघात झाला. या अपघातातील मयत स्वाराविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात

राज्यभरातील 350 पेक्षा अधिक गड-किल्ल्यांवर एकाच वेळी ‘दुर्ग संवर्धन अभियान‘

रत्नागिरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱया महाराष्ट्रातील गड-कोटांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व

कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे रेल्वेत चोरीचा प्रयत्न उधळला; दोघांना अटक

रत्नागिरी:तुतारी एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर असलेले सचिन सावेकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी चोरी उघडकीस आली. एस२, एस३ व एस४ या डब्यांमध्ये १६

संगणक परिचालकांचे २४ रोजी लक्षवेधी आंदोलन

रत्नागिरी : राज्यातील सुमारे २८, ५०० ग्रामपंचायत कार्यालयात मागील १४ वर्षांपासून कार्यरत असलेले २० हजार ग्रामपंचायत संगणक परिचालकांना यावलकर समितीच्या

error: Content is protected !!