Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

कोल्हापुरातील धरणात बुडालेल्या तुळसणीतील तरूणाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी :संगमेश्वर तुळसणीतील तुषार बेर्डे (25, तुळसणी, बेर्डे वाडी) हा कोल्हापुरातील आंबर्डे येथे मित्रांसोबत गेला होता. अंघोळ करत असताना पाण्याचा

पावसाळ्यापूर्वी महावितरण ‘अलर्ट’वर

आपत्कालीन स्थितीत वीज पुरवठा खंडित झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन रत्नागिरी :पावसाळ्याच्या दिवसात वादळी वाऱ्याने वीज तारा तुटणे, वीज खांब उन्मळून

चरवेली येथे फिट येऊन 25 वर्षीय तरूणीचा मृत्यू

रत्नागिरी :तालुक्यातील चरवेली नागलेवाडी येथील 25 वर्षीय तरूणीचा फिट आल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी 9 च्या सुमारास घडल़ी. धनश्री

मोदी ॲट नाईन अभियान उपक्रमाची टीम जाहीर

रत्नागिरी : केंद्रात भाजपा सरकार ९ वर्षे सत्तेत आहेत. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर भाजपाने लक्ष्य केंद्रित केले आहे. या

रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबतर्फे रत्नागिरीत ४ ला सायकल फेरी

रत्नागिरी : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरीत रविवारी (ता. ४) शहरात सायकल फेरीचे आयोजन केले आहे.

कोकणातील पर्यटन समृध्दीत वाढ करण्यासाठी कोकण विभागीय समिती

रत्नागिरी :कोकणातील पर्यटन समृध्दीत वाढ करण्यास शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारित असलेलेल्या राज्यस्तरीय समितीच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय समिती सक्रिय करण्यात आली

शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांचा सेवा निवृत्ती निमित्त सत्कार

रत्नागिरी :प्राथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे हे बुधवारी (ता. 31) सेवानिवृत्त झाले. त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध

मोदी शासनाच्या विकास पर्वात वंदे भारत ट्रेनचे रत्नागिरी मध्ये स्वागत करण्यासाठी रत्नागिरीकर उत्सुक – ॲड.दीपक पटवर्धन, भा.ज.पा जिल्हाध्यक्ष

रत्नागिरी :मोदी शासन विकास पर्वाची ९ वर्ष पूर्ण करत असताना वंदे भारत ही अत्यंत जलद व सुखावह ट्रेन मुंबई गोवा

अतिवृष्टीच्या काळात जिल्ह्यातील 75 गावांवर राहणार विशेष नजर

रत्नागिरी:- अतिवृष्टीच्या काळात जिल्ह्यात अनेकवेळा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 75 गावे ही धोकादायक असून त्याठिकाणी पावसाळयात विशेष सर्वेक्षण

कोकण मंडळाचा ९८.११ टक्के निकाल; राज्यात पुन्हा एकदा अव्वल, मात्र टक्का घसरला

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल

error: Content is protected !!