Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रिळ गावचे सरपंच मिलिंद वैद्य यांचा अपघाती मृत्यू

रत्नागिरी: तालुक्यातील रिळ येथील प्रगतीशील शेतकरी मिलिंद दिनकर वैद्य यांचे मेढवण येथे झालेल्या अपघातामध्ये निधन झाले .मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण कार

फळपिक विमा योजनेमध्ये काजू व आंबा पिकांकरिता सहभागी होण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर

रत्नागिरी, : आपल्या फळपिकाचे प्रतिकूल हवामान परिस्थितीपासून संरक्षण करण्यासाठी हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये काजू व आंबा पिकांकरिता सहभागी होण्याची

दुचाकीस्वाराला धडक, टेम्पो चालकावर गुन्हा

खेड : तालुक्यातील खोपी-कुंभाड मार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टॅम्पोचालक शुभम संतोष घोरपडे (रा. हुंबरवाडी, मिलें) याच्यावर येथील

उद्यापासून कोकणासह गोव्यात पावसाची शक्यता

रत्नागिरी :-पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे किनारपट्टी कोकण प्रदेश आणि गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात २३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान हलका ते मध्यम

संविधान बचाव रॅली २९ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणार

प्रमुख मार्गदर्शक म्हणून आनंदराज आंबेडकर राहणार उपस्थित रत्नागिरी :रिपब्लिकन सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू

योगायोग मित्र मंडळ हातखंबा तर्फे आयोजित एक दिवसीय धनुर्विद्या शिबीर उत्साहात संपन्न

रत्नागिरी : सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेली 35 वर्ष कार्यरत असणाच्या योगायोग मित्र मंडळ हातखंबातर्फे

रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात प्रवाश्यांच्या सोयीसाठी शेअर रिक्षा थांबा व्हावा, मनसेची मागणी

कोकण रेल्वे विभागीय व्यवस्थापकांसोबतच्या भेटीत मनसे पदाधिकाऱ्यांकडून मागणी रत्नागिरी :रेल्वे स्थानक परिसरात अनेकदा मीटर प्रमाणे भाडे न आकारता अवास्तव रिक्षा

जिल्ह्यात बाल लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ

रत्नागिरी :जिल्ह्यात बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये होणारी वाढ चिंतेची बाब आहे. गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्यात बाल लैंगिक शोषणाचे तब्बल ८४

कोकण रेल्वे मार्गावर मंगळवारसह गुरुवारी ‘मेगाब्लॉक’

करंजाडी ते कामथे दरम्यानच्या मेगाब्लॉकमुळे दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी ते कामथे दरम्यान दिनांक 21

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर रॅली काढून केले आंदोलन

अन्यथा ८ डिसेंबरला ‘चलो नागपूर” रत्नागिरी :राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कामकरणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित रिक्त पदावर समायोजित करावे. या बाबत शासनाने

error: Content is protected !!