Saturday March 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मुंबई गोवा महामार्गावर बावनदी ते वांद्री चिखलाचे साम्राज्य, दुचाकी घासरून होताहेत अपघात

रत्नागिरी : गेले 5 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई – गोवा महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. काँक्रीटीकरण चिखल साचल्याने

अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीवर्षानिमित्त निबंध स्पर्धा व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडल शहराध्यक्ष श्री.परशुराम(दादा)ढेकणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात

महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी सुनीलकुमार माने रुजू

रत्नागिरी : महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी सुनीलकुमार माने यांनी आज (दि.२६ मे) रोजी पदभार स्वीकारला. यापूर्वी कार्यरत

लोकांमध्ये मिसळून काम करणे हे पोलिसांचं आद्य कर्तव्य: एसपी बगाटे

रत्नागिरी : पोलिसांची लोकाभिमुखता वाढली पाहिजे आणि लोकांमध्ये मिसळून काम करणे हे पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे नवे

जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात एसटीला लेटमार्क

रत्नागिरी : पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे ऐन पावसाळ्यातच एसटी बसेस वेळेवर

रत्नागिरी परटवणे येथे गांजा सेवन करणाऱ्या तरुणाला अटक

रत्नागिरी : शहरात अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी कारवाई करत गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे.

महावितरण कंपनीचे ३४ लाखांचे नुकसान

जिल्ह्यातील तीन लाख ग्राहक बाधित रत्नागिरी: गेले तीन दिवस कोसळणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावासाचा महावितरण कंपनीला मोठा फटका – बसला आहे. वादळीवारा

error: Content is protected !!