Thursday April 30, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मान्सून पूर्व तयारी आढावा 2026कोणतीही दुर्घटना होऊ नये याची पूर्वतयारी सर्व यत्रंणांनी करावी :  जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी, :- जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, याची पूर्वतयारी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने आतापासूनच करावी. आपदा मित्रांची संख्या वाढवावी,

अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची गरुडझेप

४ व ५ मे रोजी उपस्थित राहणाचे माजी विद्यार्थ्यांना आवाहन रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव साजरा

जीवन प्राधिकरणच्या तेरा हजारनिवृत्त कर्मचाऱ्यांची उपासमार

सहा महिन्यांपासून पेन्शन अनियमित रत्नागिरी :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील (मजीप्रा) सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या

सापुचेतळे येथे प्रौढावर प्राणघातक हल्ला

लांजातील तरुणावर गुन्हा दाखल रत्नागिरी:रत्नागिरी तालुक्यातील चांदोर येथील एका प्रतिष्ठित आंबा व्यापाऱ्याला फोनवरून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची

पर्यटन विकासात ‘सिंधुरत्न’ ठरली मैलाचा दगड

रत्नागिरीतील १३ हजार महिलांना मिळाला हक्काचा रोजगार रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी आणि ग्रामीण महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध

महाराष्ट्र राज्याच्या 67 वा स्थापना दिनपालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी शासकीय ध्वजवंदन सोहळा

रत्नागिरी,  : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे पालकमंत्री

राजापुरात महिलेवर अत्याचार; नराधम शिक्षकाला बेड्या

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवर पाशवी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या गुन्ह्यात स्थानिक हायस्कूलमधील एका

इराकमधून पाकिस्तानकडे निघालेले जहाज अचानक मार्ग बदलून जयगड बंदराच्या दिशेने

रत्नागिरी :- इराकमधून पाकिस्तानकडे निघालेले एलपीजी गॅस वाहतूक करणारे ‘अमिर गॅस’ हे जहाज अचानक मार्ग बदलून जयगड बंदराच्या दिशेने आणल्याचा

रत्नागिरी-देवरुख राज्य महामार्गावर भीषण अपघात; हातखंबा येथील दोघांचा मृत्यू, एक गंभीर

रत्नागिरी: रत्नागिरी-देवरुख राज्य महामार्गावर रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका अत्यंत भीषण अपघाताने जिल्हा हादरला आहे. पांगरी परिसरात मोटरसायकलचा

लग्नसराईत रेशन दुकानातून साड्यांचे वाटप

रत्नागिरीतील ३४,६१० महिलांना लाभ. रत्नागिरी: अंत्योदय रेशनकार्डधारकांना आता धान्याबरोबरच महिलांसाठी मोफत साडीचे वाटप केले जाणार आहे. गेल्यावर्षी 28 हजार 163

error: Content is protected !!