Tuesday February 3, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या विविध पुरस्कारांचे थाटात वितरण

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचा ९० वा वर्धापनदिन आज साजरा करण्यात आला. सायंकाळी मंडळाच्या भगवान परशुराम

चाँदसुर्या येथील कार-दुचाकीच्या अपघातप्रकरणी कार चालकावर गुन्हा

रत्नागिरी:रत्नागिरी-हातखंबा मार्गावरील चाँदसुर्या येथे कार दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडल़ी.

उन्हाच्या झळा तीव्र! जिल्ह्यात ३ गावातील ३ वाड्यात पाणी टंचाई

रत्नागिरी:उन्हाचा कडाका वाढू लागल्यानंतर जिल्ह्यात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. सध्या 3 गावातील 3 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्हा नियोजनचा २५ टक्के निधी चार दिवसात खर्ची टाकण्याचे आव्हान

रत्नागिरी :जिल्हा नियोजन समितीचा २०२२-२३ या आर्थिक वर्षांतील २७१ कोटीपैकी ७५ टक्के निधी खर्च झाला आहे. ५० कोटीचे दायित्व पूर्ण

वाहतूक पोलिसाला धमकी, संशयितावर गुन्हा

रत्नागिरी : शहरातील मिऱ्या-नागपूर मुख्यरस्त्यावरील साळवी स्टॉप येथे वाहतूक शाखेच्या पोलिसांशी हुज्जत घालून शासकिय कामात अडथळा केला या प्रकरणी संशयितावर

रत्नागिरी ग्राहक पेठेच्या प्रदर्शनाची बक्षीस वितरण, सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता

रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे महिला दिन व गुढीपाडवा, नववर्ष स्वागतानिमित्त आयोजित उद्योगिनी व महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू

पंढरीनाथ आंबेरकर याच्या जामीन अर्जावर २८ मार्चला सुनावणी

राजापूर :येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघातप्रकरणी संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने १ मार्च रोजी जामिनासाठी अर्ज केला होता. या

शिक्षक भरतीकडे डीएड्, बीएड्धारकांच्या नजरा

रत्नागिरी:शिक्षक भरतीसाठी झालेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा (टीएआयटी) निकाल शुक्रवारी (ता. 24) जाहीर झाला. अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

रत्नागिरी जिल्ह्यात सापडला नवीन किल्ला

रत्नागिरी:- दुर्गप्रेमींसाठी नुकतीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण किल्ले अभ्यासकांना महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत अंधारात असलेला एक नवीन

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार मोहीम गतिमान

रत्नागिरी:उन्हाळ्यात भेेडसावणारी पाणीटंचाई कमी करण्यासाठी आणि जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्तविद्यमाने जलयुक्त शिवार मोहीम गतिमान

error: Content is protected !!