Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रेल्वे प्रवासात मोबाईलची चोरी

रत्नागिरी : रेल्वे प्रवासामध्ये मोबाईल चोरल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तरुणाने दाखल केलेल्या तक्रारारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची

3 आॕक्टोबरपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश

रत्नागिरी:- जिल्ह्यात 18 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव तसेच 28 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद हे सण साजरे होणार आहेत.

मांडवी समुद्रकिनारी विसर्जनस्थळी वाहनांना मनाई

गणपती मूर्ती घेवून येणाऱ्या, वाद्यांच्या वाहनांना परवानगी रत्नागिरी : मांडवी समुद्रकिनारी विसर्जन ठिकाणी गणपती मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनाव्यतिरिक्त व गणपती

पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम पाली येथे संपन्न

शासनाचा उपक्रम घरी पोचण्यासाठी पालकमंत्री ना.उदय सामंत पोचले पालीच्या रेशन दुकानात रत्नागिरी :राज्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी आज पालीच्या रेशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांनी केले अवयवदान.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी च्या वतीने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी भाजपाच्या

ढोल-ताशांच्या गजरात भाजपा जिल्हाध्यक्षानी दिली मजिप्रा कार्यालयास भेट.

रत्नागिरी :रत्नागिरीतील नागरिकांच्या प्रश्नांबाबत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले गेल्या काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत

रत्नागिरी शहरात प्रीपेड रिक्षा वाहतूक प्रायोगिक तत्वावर सुरू करणार

रत्नागिरी:- गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांकडून अनावश्यक जादा भाडे आकारले जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने रिक्षा संघटना ची बैठक घेतली मीटर

गुरुवर्य अ.आ. देसाई माध्यमिक विद्यामंदिर, श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुस्कर ज्युनिअर कॉलेजमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन

रत्नागिरी: केवळ पावसाळ्यातच उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांची ओळख विद्यार्थ्यांनी करून घ्यावी व आहारामध्ये रानभाज्यांचा समावेश करावा या रानभाज्या आरोग्यासाठी पौष्टिक असतात

मुकुल माधव फौंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडून शिबिराचे आयोजन

थॅलेसेमियासह डायबिटीस आजारावर एक महत्त्वाचे पाऊल. रत्नागिरी:- फिनोलेक्स इंडस्ट्रीज गेली 30 वर्ष रत्नागिरी मध्ये कार्यरत असून अनेक सामाजिक उपक्रमांना मदत

भारतीय तटरक्षक दलाकडून कुर्ली किनार्‍यावर आंतरराष्ट्रीय तटीय स्वच्छता दिन साजरा

रत्नागिरी: सागरी वनस्पती व प्राणी यांचे संरक्षण करणे आणि सागरी पर्यावरणाचे रक्षण करणे यांसाठी स्वच्छ समुद्रकिनारे आणि समुद्र यांबद्दल जागरूकता

error: Content is protected !!