Friday March 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

संगणक परिचालकांना ग्रामपंचायत सेवेत सामावून घेण्याची मागणी

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन रत्नागिरी :ग्रामपंचायतस्तरावर कार्यरत संगणक परिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधात सर्वच ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालक /डाटा

आ. साळवींच्या दणक्याने मुंबईच्या प्रवाशांना मिळाली एसटी बदलून

रत्नागिरी :एसटी महामंडळ इलेक्ट्रीक बसेस वापरण्याच्या तयारीत असताना, रत्नागिरी आगारातून अजूनही लांबपल्ल्यासाठी नादुरुस्त बसेस पाठविण्याचा आटापिटा सुरु आहे. मोडलेल्या सीट,

नाणीज ग्रामपंचायतीतर्फे दाखले देण्यासाठी कॅम्प

रत्नागिरी : नाणीज ग्रामपंचायतीतर्फे ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून ३०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी मंगळवार दि. ६

कोर्लेतील सिद्वांत अधटराव रणजीच्या संभाव्य संघात

सिद्धांतवर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव रत्नागिरी :मुंबई रणजी संघाच्या निवडीसाठी पुढील आठवड्यात निवडपूर्व अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संभाव्य

१० जूनपासून कोरेचे पावसाळी वेळापत्रक

रत्नागिरी ः पावसाळ्याला सामोरे जाण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. आतापर्यंत राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या दहा वर्षांत रेल्वे सेवेत

खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा “पतसंस्था आपल्या दारी” उपक्रम

रत्नागिरी: खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था गत चार वर्षे सातत्याने आपल्या सभासद, हिचिंतक यांच्या प्रत्यक्ष भेटी करिता त्यांच्या जवळ

अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ किनारपट्टी पासून हजार किलोमीटर दूर, कोकण किनारपट्टीला धोका नाही

या काळात मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणे ठरू शकते धोकादायक रत्नागिरी : खोल अरबी समुद्रात तयार होत असलेले ‘बिपरजॉय’ चक्री वादळ

तरुणाला मारहाण प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा – कोंडगाव येथे तरूणाला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या संशयिताचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. सुशांत संजय

वडापाव विकून मुलांना शिकवले,मुलांनी मिळविले भरघोस यश

रत्नागिरी :वडिलांची वडापावची छोटीशी टपरी… आपण कष्ट सोसले मात्र आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचे असा निर्णय घेत वडीलांनी रात्रंदिवस मेहनत

शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्यास आंदोलन करणार: विलास चाळके

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात 10 टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्याने आंतरजिल्हा बदलीप्राप्त शिक्षकांना कार्यमुक्त करु नये, असा निकष असतानाही 727 शिक्षक

error: Content is protected !!